कोकणच्या शाश्वत विकासामध्ये जलपरिषदेची भूमिका महत्वपूर्ण- उदय सामंत
मुंबई:-कोकणातील पाण्याची समस्या लक्षात घेत कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या आभासी जलपरिषदेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून या माध्यमातून पाण्याची दुर्भिक्ष संपविण्यासाठी मदत होईल, असे...
सैतवडे गावातील बोरसई जमातकडून धान्य वाटप.
रत्नागिरी:-कोरोनामुळे आलेल्या संकटाला तोंड देताना भारत बंद काळात मौजे सैतवडे गावातील बोरसई जमातकडून संपूर्ण मोहल्ला व जवळच असणारी चर्मकारवाडी,बाहेरील गावातून कामानिमित्त इथे राहत असणारी...
कोकण रेल्वेकडून पंतप्रधान फंडासाठी १ कोटी ८५ लाख रुपये.
कोरोनामुळे संपुर्ण देश त्रस्त झाला असून अत्यावश्यक वस्तूंची मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. त्यासाठी मदत म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडातून आणि कर्मचार्याचा एक दिवसाचा पगार...
गणपतीमुळे मंदिराकडून ११ लाखाची मदत.
रत्नागिरी:-जगप्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 11 लाखाची मदत जमा केली आहे. कोकणातील मोठ्या मंदिरांपैकी एक असलेल्या गणपतीपुळेने घेतलेल्या...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले रत्नागिरी पोलिसांचे आभार.
रत्नागिरी:-तामिळनाडू येथून प्रशिक्षणासाठी आलेले दोनशे विद्यार्थी लॉक डाऊनमुळे रत्नागिरीत अडकले. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे तामिळनाडू सरकारकडे मदत मागितली. तामिळनाडू सरकारने महाराष्ट्र सरकारची याबाबत मदत...
जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम.
रत्नागिरी आर्मी संघटनेचं रक्तदान शिबिर
रत्नागिरी:-कोरोनाच संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य...
रत्नागिरीत शिवभोजन आपल्या दारी झोपडपट्टीतल्या गरिबांपर्यंत पोहचवलं जात आहे शिवभोजन.
रत्नागिरी:-कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी संपुर्ण देश लाॅक डाऊन आहे. पण या लाॅक डाऊनमुळे गरिब भरडला जात आहे. पण याच गरिबांसाठी सरकारची शिवभोजन थाळी त्यांच्या घरापर्यंत...
50 हजार रोकड असलेली बॅग केली परत.
रत्नागिरी:- बँक ऑफ इंडिया पूर्णगड च्या आवारामध्ये रोख रुपये 50000 असलेली बॅग श्री गुरु प्रसाद पद्माकर तोडकर यांना सापडली. या बॅगेचे मूळ मालक शोधून...
भय इथले संपत नाही…!
किशोर आपटे, मुंबई वार्तापत्र
‘रेल्वे क्रॉसिंग करू नका घरी कुणीतरी तुमची वाट पहत आहे’ असे ज्या देशात सुशिक्षीतांना ठळकपणे वाचता येईल...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन.
राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व
मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार-ना.छगन भुजबळ
राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार
रोज १ लाख शिवभोजन थाळी-ना.छगन भुजबळ
मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब,...












