Wednesday, January 28, 2026
spot_img
Home सामाजिक

सामाजिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन.

राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार-ना.छगन भुजबळ राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार रोज १ लाख शिवभोजन थाळी-ना.छगन भुजबळ मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब,...

कोकण रेल्वेकडून पंतप्रधान फंडासाठी १ कोटी ८५ लाख रुपये.

कोरोनामुळे संपुर्ण देश त्रस्त झाला असून अत्यावश्यक वस्तूंची मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. त्यासाठी मदत म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडातून आणि कर्मचार्‍याचा एक दिवसाचा पगार...

कोविडसह सर्व रुग्णांना युवासेनेतर्फे दिवाळी फराळ

सव्वा तिनशे जणांना वाटप; तुषार साळवी, अभि दुडेची संकल्पना रत्नागिरी:- युवासेनेतर्फे दिपावलीच्या पुर्वसंध्येला जिल्हा शासकीय रुग्णालयासह कोविड सेंटरमधील सुमारे सव्वा तिनशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ,...

शासन आपल्या दारी तरी स्वातंत्र्यदिनी 109 उपोषणे

रत्नागिरी:- सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे. शासन आपल्या दारी येऊनही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याचे दिसून येत असून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी...

गोळप नवेदरवाडीत रत्नदुर्गने उभारला झुलता साकव

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप नवेदरवाडी येथील पर्‍यामधून पावसाळ्यामध्ये दोरीच्या साह्याने पाण्यातून प्रवास करताना एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने...

बाळासाहेब भिसे यांच्या निधनाने कोकणातील पत्रकारितेचे नुकसान: रमेश कीर

रत्नागिरी:-ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भिसे हे तत्त्वनिष्ठ पत्रकार होते. पत्रकारितेबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. पत्रकारितेतील तत्वे जपत त्यांनी आयुष्यभर पत्रकारितेला जोपासण्याबरोबर ती भक्कम करण्याचे...

ईडा पिडा टळो, बळीराजाचे राज्य येवो… घराघरात पार पडली विडे भरण्याची प्रथा

रत्नागिरी:- कोकणातील ग्रामीण भागात मंगळवारी देवदिवाळीचा सणपरंपरेनुसार व श्रध्देने साजरा झाला. यादिवशी सम्राट बळीराजाचे स्मरण करत घरात विडे भरणे तसेच ग्रामदेवालयातही देवांना रुपे लावून...

जिल्हाभरात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप 

रत्नागिरी:- ‘गणपती बाप्पा मोरया...पुढल्या वर्षी लवकर या..’च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात गुरुवारी जिल्ह्यात दीडदिवसांच्या गणरायांचे विसर्जन अत्यंत भक्तीभावात झाले. पुढच्यावर्षी लवकर येण्याची साद घालत गणेशभक्तांनी...

वाजत- गाजत घरोघरी गौराईचे आगमन; आज साजरा होणार तिखटा सण

रत्नागिरी:-  मोठय़ा भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर तीन दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तीमय वातावरणात झाले आहे. या लाडक्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी जि. प. ची समाजकल्याण समिती

रत्नागिरी:- जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून प्रथमच समाजकल्याण समितीची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे झाली. सभापती परशुराम कदम यांची ही संकल्पना असून...