बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा
बविआ तीव्र आंदोलन छेडणार: सुरेश भायजे
रत्नागिरी:- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा आहे. बहुजन विकास आघाडीने कुळांचा प्रश्न अनेक वर्षांपासून...
जिल्हा रक्तपेढीत यावर्षी 7000 रक्तपिशव्यांचे संकलन
रत्नागिरी:- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताची गरज वाढली आहे. या रक्तपेढीसाठी दरवर्षी ५ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करावे लागत होते; मात्र आता केवळ...
श्री भैरीदेव शिमगोत्सवास 2 मार्चपासून प्रारंभ
रत्नागिरी:- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देवाचा शिमगोत्सव 2 मार्चपासून सुरू होत आहे. 3 मार्चपासून पालखी सहणेवर स्थानापन्न होणार असून 8 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 1...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी:- रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सातवे मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे. खेडी नाका येथील विमल शंकर पेडणेकर (वय - ८५ वर्ष ) यांचे...
रत्नागिरीत हिंदू मोर्चातून वातावरण भगवेमय
रत्नागिरी:- शहरात शनिवारी सायंकाळी लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचा आवाज, गोहत्या, धर्मांतरण याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात...
जिल्हाभरात शिवजयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी:- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासन...
रत्नागिरीत ‘दि बॅनयन’ संस्थेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न
५० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी
रत्नागिरी:- मानसिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'दि. बॅनयन' संस्थेच्या रत्नागिरी शाखेने 'समता फाउंडेशन, मुंबई' यांच्या सहकार्याने शांतीनगर येथे भव्य...
रत्नागिरीत महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी 7 मे रोजी जनआक्रोश महामोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा...
हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी सर्व जाती एकच
संभ्रम दूर करणारा अहवाल दोन महिन्यात पाठवा; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना
रत्नागिरी:- हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक...
दिव्यांगांसाठी भविष्यात मोठे आंदोलन छेडणार: बच्चू कडू
रत्नागिरी:- दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,...












