Monday, June 16, 2025
spot_img
Home सामाजिक

सामाजिक

ग्रीन,ऑरेंज झोनसह रेड झोनमध्येही निर्बंध शिथिल

मुंबई :- राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून ग्रीन,ऑरेंज झोनसह रेड झोनमध्येही दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल, हॉटेल, रेस्टाॅरंट्स बंद...

बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण म्युरलच्या माध्यमातून अधोरेखित

 बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण रत्नागिरीकरांच्या पसंतीला रत्नागिरी:- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने रत्नागिरीतील पुतळ्याचे करण्यात आलेले सुशोभिकरण समस्त शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ....

कुणबी प्रमाणपत्र घेण्यास रत्नागिरीत मराठा समाजाचा विरोध

मराठा समाजाची बैठक ; तालुका मराठा संघटना स्थापणार रत्नागिरी:- मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आजच्या...

लॉकडाऊननंतर नवीन उद्योग सुरू करण्याकडे तरुणांचा कल

‘आत्मनिर्भर’साठी जिल्हा उद्योग केंद्राकडे 345 प्रस्ताव प्रणील पाटील :-कोरोनाने अर्थव्यवस्थेला मोठा झटका दिला. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या लॉकडाऊनमुळे तरुणांना आत्मनिर्भर बनण्याचा नवा मंत्र मिळाला....

एक लाख बाप्पांना आज निरोप; गौरी-गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

रत्नागिरी:- जिल्हाभरात मंगळवारी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात जवळपास 1 लाख 15 हजार  बाप्पांना निरोप देण्यात येईल.  गौरी-गणपतीला जिल्ह्यात बाप्पाचे सर्वात मोठे विसर्जन करण्यात येते....

वरवडेत सादर झालेल्या ‘वीर रत्न बाजीप्रभू’ नाटकाने जिंकली प्रेक्षकांची मने

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावात चंडिका मातेचा शिमगोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवानिमित्त गावात ' वीर रत्न बाजीप्रभू ' नाटकाचा प्रयोग सादर करण्यात...

अटारी बॉर्डरवर जाऊन चिपळुणातील महिलांनी केले रक्षाबंधन

टेरव येथील स्वामी महिला स्वयंसहायता समुहाच्या महिलांचा सहभाग रत्नागिरी:- बहिण-भावाच्या नात्याचा रक्षाबंधनाचा पवित्र सण घरोघरी साजरा झाला. यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील काही महाविद्यालये, महिला मंडळांच्यावतीने देशाच्या...

१९ गावांमधील शिमगोत्सवातील वाद सामोपचाराने मिटवण्यात यश 

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात...

ओबीसींना निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आगामी...

ओबींसींच्या हक्कासाठी मुंबई-गोवा महामार्ग अडवू

संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहीते यांचा इशारा रत्नागिरी:- सवर्णांच्या आर्थिक मागास आरक्षणाला संसदेची मंजूरी तर ओबीसींचे आरक्षण नामंजूर हा सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींचा केलेला विश्‍वासघात आहे,...