हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी सर्व जाती एकच
संभ्रम दूर करणारा अहवाल दोन महिन्यात पाठवा; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना
रत्नागिरी:- हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक...
रत्नागिरीत महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी 7 मे रोजी जनआक्रोश महामोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा...
माजी महिला संरपचाचा प्रेताला खांदा देत समाजासमोर नवा आदर्श
देवरूख:- ऐन शिमग्याच्या धामधुमीत गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या भक्त गणांच्या भेटीला त्यांच्या स्वगृही येतात. अशा काळात एखाद्या कुटुंबात कुणाला देवाज्ञा झाली तर ती गैरसोय होऊ...
जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी
रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या प्रमुख शहरांमध्ये व ग्रामीण भागातही ईद निमित्त...
१९ गावांमधील शिमगोत्सवातील वाद सामोपचाराने मिटवण्यात यश
रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात...
स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची: ना. डॉ. उदय सामंत
रत्नागिरी:- स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी हा जिल्ह्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर...
सोशल मीडियावर धार्मिक अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई होणार
रत्नागिरी:- सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा रत्नागिरी पोलीस दलाने दिला आहे.
राजापूर तालुक्यात सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या,...
शिक्षणमंत्री, पालकमंत्री यांच्या आश्वासनामुळे भंडारी समाज संघाचे उपोषण स्थगित
रत्नागिरी:- पालकमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून भंडारी समाज संघाने आपले बेमुदत उपोषण तुर्तास स्थगीत केले आहे.रत्नागिरीतील श्री...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसरे देहदान
रत्नागिरी:- मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले. मृत्युपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच...
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या पहिल्या बचत गटाची स्थापना
समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ: सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
रत्नागिरी:- 'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' हा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करुन, समाजाबरोबर येण्याचे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे....