कशेळीत बिबट्याचा धुमाकूळ; गायीवर हल्ला 

राजापूर:- राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील पोलीस पाटील श्री. राजन आगवेकर यांच्या गायीवर बिबट्याने 2 संप्टेबर रोजी दु. 3 वा. सुमारास हल्ला करून ठार केले.                                                 

याआधीही असे बिबट्याचे हल्ले झाले आहेत. तर पुन्हा एकदा कशेळी गावात बिबट्याचा धुमाकूळ दिसून येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामस्थांनी देखील सावध व सजग रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.