सैतवडे गावातील बोरसई जमातकडून धान्य वाटप.

रत्नागिरी:-कोरोनामुळे आलेल्या संकटाला तोंड देताना भारत बंद काळात मौजे सैतवडे गावातील बोरसई जमातकडून संपूर्ण मोहल्ला व जवळच असणारी चर्मकारवाडी,बाहेरील गावातून कामानिमित्त इथे राहत असणारी...

सावधान! निजामुद्दीन मरकज येथून आले रत्नागिरी शहरात दोघे.

वैद्यकीय तपासणी सुरू रत्नागिरी:- निजामुद्दीन मरकज येथे जवळपास १७०० लोक धार्मिक कार्यासाठी जमले होते. त्यापैकी बरेच जण परदेशातून देखील आले होते ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला...

गोगटे जोगळेकर, शिर्केच्या मैदानावर होणार भाजी विक्री

रत्नागिरी:- कोरोनामुळे लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्राहकांची गैरसोय होवू नये यासाठी, जिल्हा प्रशासनाने भाजी विक्रीसाठी परवानगी दिली आहे. नाचणेतील आठवडाबाजार, शनिवार आठवडा बाजार परिसरात...

जिल्ह्यात 1 हजार ४६३ ईपास वितरण.

नऊ हजार ५०० अर्ज विचाराधीन रत्नागिरी:-संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांकरिता ऑनलाइन पास दिले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 463 पास दिले गेले असून आणखी...

कोकण रेल्वेकडून पंतप्रधान फंडासाठी १ कोटी ८५ लाख रुपये.

कोरोनामुळे संपुर्ण देश त्रस्त झाला असून अत्यावश्यक वस्तूंची मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. त्यासाठी मदत म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडातून आणि कर्मचार्‍याचा एक दिवसाचा पगार...

रखडलेला डिझेल परतावा तात्काळ द्या; मच्छीमारांची मागणी.

रत्नागिरी:-कोरोनामुळे राज्यभरात केलेल्या लॉकडाऊनचा फटका मच्छीमारीलाही बसला आहे. व्यवसायच होत नसल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेल्या मच्छीमारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर उपाय म्हणून रखडलेला...

गणपतीमुळे मंदिराकडून ११ लाखाची मदत.

रत्नागिरी:-जगप्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 11 लाखाची मदत जमा केली आहे. कोकणातील मोठ्या मंदिरांपैकी एक असलेल्या गणपतीपुळेने घेतलेल्या...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले रत्नागिरी पोलिसांचे आभार.

रत्नागिरी:-तामिळनाडू येथून प्रशिक्षणासाठी आलेले दोनशे विद्यार्थी लॉक डाऊनमुळे रत्नागिरीत अडकले. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे तामिळनाडू सरकारकडे मदत मागितली. तामिळनाडू सरकारने महाराष्ट्र सरकारची याबाबत मदत...

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम.

रत्नागिरी आर्मी संघटनेचं रक्तदान शिबिर रत्नागिरी:-कोरोनाच संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य...

रत्नागिरीत शिवभोजन आपल्या दारी झोपडपट्टीतल्या गरिबांपर्यंत पोहचवलं जात आहे शिवभोजन.

रत्नागिरी:-कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी संपुर्ण देश लाॅक डाऊन आहे. पण या लाॅक डाऊनमुळे गरिब भरडला जात आहे. पण याच गरिबांसाठी सरकारची शिवभोजन थाळी त्यांच्या घरापर्यंत...