जि. प. पदाधिकारी देणार एक महिन्याचे मानधन

रत्नागिरी:-अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सर्व सभापती यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर प्रतिबंधात्मक...

हापूस वाहतुकीतील अडचणी सोडवा- अ‍ॅड. पटवर्धन

रत्नागिरी:- कोकणातील अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूसच्या विक्रीसाठी शासनाकडून पावले उचलणे गरजेचे आहे. आंबा नाशिवंत असल्यामुळे तत्काळ वितरण न झाल्यास व्यावसायिक अडचणीत येतील. तसेच व्यावसायिकांना...

कोरोनाचा फटका बसलेल्या मच्छीमारांसाठी केंद्राकडून विशेष पॅकेज?

रत्नागिरी:-कोरोनामुळे शासनाने जाहीर केलेल्या एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनचा फटका मच्छीमारांना मोठ्याप्रमाणात बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष सहाय्य देण्याबाबत विचार सुरु आहे. त्यासाठी...

गाव गाठण्यासाठी त्यांनी केला चक्क रेल्वे रुळावरून पायी प्रवास.

रत्नागिरी:- मुंबईतून कोकणात आपल्या मुळ गावी येण्यासाठी सुमारे 25 चाकरमान्यानी कोकण रेल्वेच्या रूळावरून पायी चालत खेडपर्यंत येत असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खेड...

‘त्या’ कोरोना रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह; जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा दुसार वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळ्ये जिल्हयात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. असे असले...

जमावबंदीचे आदेश डावलल्यास गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे.

रत्नागिरी:-संचारबंदीच्या काळात अनेक गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बंदी आदेश पायदळी तुडविल्याचे दिसत आहे. काही लोक चकाट्या पिटण्यासाठी किंवा टाईंपाससाठी सोसायट्यामध्ये जमाव करीत आहेत. लहान मुलं देखील...

पेट्रोलची विक्री फक्त 5 ते 10 टक्क्यांवर.

इंधनाच्या बाष्पीभवनामुळे होतंय नुकसान - लोध रत्नागिरी:-कोरोनाला हरवण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र लाॅक डाऊन असला तरी राज्यातील पेट्रोल पंपावर पुरेसा इंधनसाठा आहे. राज्यात एकूण ५ हजार ९००...

अर्थिक वर्ष अखेरीस स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला निव्वळ ५ कोटी १५ लाखांचा नफा – अॅड....

रत्नागिरी:-स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने प्रतिवर्षी प्रमाणे २०१९-२० या वर्ष अखेरीचे दिवशी आपली आर्थिक आकडेवारी जाहीर केली असून संपत असलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ५ कोटी १५...

८४ हजार उज्ज्वला लाभार्थींना तीन महिने मोफत सिलेंडर.

रत्नागिरी:-उज्ज्वला लाभार्थींना शासनाने तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 84 हजार लाभार्थी असून त्यांना 1 एप्रिल ते 30 जून...

कोकणच्या शाश्वत विकासामध्ये जलपरिषदेची भूमिका महत्वपूर्ण- उदय सामंत

मुंबई:-कोकणातील पाण्याची समस्या लक्षात घेत कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या आभासी जलपरिषदेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून या माध्यमातून पाण्याची दुर्भिक्ष संपविण्यासाठी मदत होईल, असे...