शेतकऱ्यांना बियाणे आणि खते थेट बांधावर 

रत्नागिरी:- बळीराजाला मोसमी पावसाचे वेध लागले असून शेतीची प्राथमिक कामे सुरु झाली आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांना साहित्यासह बियाणे, खते यांची कमतरता भासू नये म्हणून रत्नागिरी तालुका...

बाजार समितीच्या काजू बी तारण योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

रत्नागिरी:- बाजार समितीच्या काजू बी तारण योजनेंतर्गत किलोचा दर 56 रुपये असल्यामुळे यंदा मे महिना उजाडला तरीही शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यंदा शेतकर्‍यांकडील...

२० दिवसात ६८ हजार ७५९ कामगारांची घर वापसी

रत्नागिरी :- लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ ७५९ कामगारांना...

हल्लेखोर बिबट्याचा मृत्यू; वन अधिकाऱ्यांवरच बिबट्याची झडप

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथे एका महिलेवर जीवघेणा हल्ला करून झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकारी आणि गावकऱ्यांनी बिबट्याला...

कोकणनगर पोलीस चौकी शेजारी तलवार, शिगा, लाठ्या काठ्या घेऊन राडा

रत्नागिरी:- कोकणनगर पोलीस चौकीशेजारीच हातात तलवार आणि लाठ्या-काठ्या, लोखंडी शिगा घेऊन एका गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी तब्बल २५ संशयितांविरोधात...

चिपळूण वैश्य समाज संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

७० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान. चिपळूण:-येथील चिपळूण वैश्य समाज ,चिपळूण या संस्थेच्यावतीने आणि भक्तश्रेष्ठ श्री वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण यांच्या विशेष सहकार्याने भव्य रक्तदान...

डिवायएसपी गणेश इंगळे यांची उक्षी गावाला भेट

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट असलेली आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे. डिवायएसपी गणेश इंगळे व ग्रामीण पोलिस निरिक्षक सुरेश कदम व तसेच रत्नागिरी...

कोरोना काळात मुंबई-पुणे येथुन आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा-सुहास खंडागळे

गाव विकास समिती देणार मोफत व्यावसायिक शेती विषयक सल्ला रत्नागिरी:- कोरोना काळात कोकणात जे तरुण मुंबई पुण्या हुन आले आहेत आणि ज्यांनी कोरटाईन काळ...

निवळीत बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरीतील निवळी गावातील शेल्टीवाडी येथे भर दुपारी जखमी बिबट्याने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. महिलेने बिबट्याच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. हल्ल्यानंतर बिबट्या तेथीलच...

कोरोनाकाळात 62 हजार 142 जणांना घरपोच आहार

रत्नागिरी:- कोविड योध्दा म्हणून गावागावात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतीसांनी टाळेबंदीच्या काळाच्या नियमित कामही तेवढ्याच गांभिर्याने केले. जिल्ह्यातील...