सावधान! कोकण किनारपट्टीवर वादळ घोंघावतंय

प्रशासन देखील सज्ज; एनडीआरएफ पथकाला पाचारण रत्नागिरी:- अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन...

शहरातील रस्ते तत्काळ डांबराने बुजवा: मिलिंद कीर

रत्नागिरी:- शहरातील रस्ते दुरुस्तीसह रस्त्यातील खड्डे डांबराने बुजविण्याची आवश्यकता आहे असे असताना पालिकेकडून अद्याप डांबराने खड्डे भरण्याचे काम केलेले दिसून येत नाही. पावसामध्ये असलेले...

पावसाळ्यातील आपत्तीसाठी रनपची विशेष खबरदारी; दोन स्वतंत्र टीम तैनात राहणार

रत्नागिरी:- पावसापूर्वीची तयारीसाठी पालिका सज्ज झाली आहे. नाले सफाईपासून कुठे पाणी भरल्यास नागरिकांच्या फोनवर ती समस्या सोडविण्याची तयारी पालिकेने केली आहे. अतिवृष्टी किंवा वादळामुळे...

लॉकडाऊनमध्ये सकारात्मक काम; शेतीतून मिळवले दीड लाखाचे उत्पन्न

रत्नागिरी:- पाण्याची बचत करत रब्बी हंगामात चांगल्या पद्धतीने शेती करून उत्पन्न मिळवण्याचा सेंद्रीय व नॅचरल थ्री लेयर मल्चींगचा यशस्वी प्रयोग रत्नागिरी तालुक्यातील खानू येथील...

मजुरांना घेऊन निघालेली खासगी बस भोस्ते घाटात उलटली

रत्नागिरी :- रत्नागिरी येथून नेपाळला ४० मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी आरामबसला मुंबई- गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात झाला. एका अवघड वळणावर ही आरामबस संरक्षण...

जिल्ह्यात आज आणखी 18 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 287 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियमित वाढत आहे. रविवारी सायंकाळी 14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सोमवारी सकाळी प्राप्‍त झालेल्या अहवालांनुसार आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...

कुवारबाव सामाजिक न्याय भवन येथे नवे कोविड रुग्णालय

रत्नागिरी:- रत्नागिरीत नवे कोविड रूग्णालय कुवारबांव परिसरात सुरू झाले असून सामाजिक न्याय भवन येथे हे नवीन रूग्णालय सुरू झाले आहे. शनिवारी सायंकाळी काही कोरोनाबाधित रूग्णांची...

2 जूनपर्यंत मुसळधार कोसळणार; हवामान विभागाचा इशारा

रत्नागिरी:- रविवारी सायंकाळपासून सुरू झालेला मान्सूनपूर्व पाऊस पुढील दोन दिवस मुक्कामी असणार आहे. 2 जून पर्यंत वादळी पाऊस कोसळणार असा इशारा हवामान विभागाने दिला...

मासेमारी हंगाम संपुष्टात; 61 दिवसांचा बंदी कालावधी

रत्नागिरी:- वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या मच्छीमारांना यंदाच्या हंगामात शेवटपर्यंत अडचणींचा सामना करावा लागला. शेवटच्या टप्प्यात कोरोनाच्या टाळेबंदीने मच्छीमारांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून (ता....

बापरे;  कोरोना बळींची संख्या नऊवर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या नऊवर पोचली आहे. दापोली येथील एकाचा 29 मे रोजी मृत्यू झाला होता तर अन्य एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला...