त्या बार्जचा मिऱ्या किनाऱ्यावरील मुक्काम लांबणार
रत्नागिरी:- रत्नागिरीतील भगवती बंदर येथून भरकटलेले बार्ज वादळात मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन आदळले. बार्जवरील 13 क्रू मेम्बर्सना वाचवण्यात आले असले तरी बार्जचा...
कोरोनाने घेतला आणखी एक बळी; मृतसंख्या 11 तर बधितांची संख्या 334 वर
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. उपचाराखाली असलेल्या एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गुरुवारी आणखी 13...
रत्नागिरीत विनामास्क फिरणाऱ्या 66 जणांना दंड
रत्नागिरी:- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. रनप प्रशासनाने या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करत शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना...
शिक्षक परिषदेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे अन्नत्याग आंदोलन
रत्नागिरी:- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित ज्वलंत समस्या त्वरीत निकाली काढाव्यात यासाठी राज्य शिक्षक परिषदेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी अन्नत्याग आंदोलन केले.
शिक्षक...
चार तालुक्यात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाचा मोठा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. बुधवारी पहाटे पासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील चार तालुक्यांना वादळी पावसाने झोडपले असून मंडणगड,...
चक्रिवादळातील नुकसानीचे पंचनामे सुरु; 8 दिवसात नुकसानभरपाई: ना.सामंत
रत्नागिरी:- रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संकट टळले आहे. ज्या पद्धतीने अंदाज वर्तविण्यात आला होता तशी परिस्थिती उद्भवली नाही. त्यामुळे सुदैवाने दोन्ही जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने फार...
निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा
रत्नागिरी:- अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा खेड व चिपळूण या...
कोरोना तपासणी प्रयोगशाळेचा 7 जूनला शुभारंभ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन
रत्नागिरी:- जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन रविवार 7 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव...
‘निसर्ग’ने उघडले डोळे; जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणा कोमातच
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेला जागे केले. प्रशासनाने पोलिस दल, आरोग्य यंत्रणा, एन.डी.आर.एफ पथके आणि ग्राम कृती दल व स्वयंसेवी संस्था, संघटना...
जिल्ह्यात आणखी 12 जणांना कोरोना; रुग्णसंख्या 319 वर
रत्नागिरी:- जिल्ह्यात आणखी 12 जणांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 319 वर पोचली आहे. यासह बुधवारी 47 जणांचे अहवाल...












