कोरोना तपासणी केंद्र; मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला निकाल राखून
रत्नागिरी:- कोरोना तपासणी केंद्रासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या निकषांना अनुसरुनच रत्नागिरी मध्ये 100 पेक्षा जास्त संशयित कोरोना रुग्ण आढळल्याने नवीन तपासणी केंद्राला परवानगी दिलेली...
बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून मानधन वाढ करा
रत्नागिरी:- कोरोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी अथक मेहनत घेत आहेत. शासनाने कंत्राटी व बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून...
निसर्ग चक्रीवादळात कशेळी-बावकरवाडी येथील मच्छीमार नौका नष्ट
राजापूर:- निसर्ग चक्रीवादळाचा फटका कशेळी- बावकरवाडी येथील मच्छीमार सुनिल दिनकर फणसे यांना बसला आहे. समुद्र किनारी लावलेल्या मच्छीमारी नौकेवर समुद्राच्या अजस्त्र लाटा आदळल्यामुळे ही...
कोरोनाचे आणखी दोन बळी; 13 जणांचा मृत्यू तर रुग्णसंख्या 343
रत्नागिरी:- गुरुवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 343 इतकी झाली आहे. तर कोरोनाने आणखी...
मुकुल माधव फाउंडेशनने कोरोना युद्धात जपली सामाजिक बांधिलकी
फिनोलेक्स इंडस्ट्रीज सीएसआर भागीदार फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आपल्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून कोव्हीड – 19 या देशभर पसरलेल्या साथीच्या...
जिल्ह्यात 396 कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान
रत्नागिरी:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणार्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यांना प्रत्येकी...
गरीब व गरजू शेतकऱ्यांना गाव विकास समिती मार्फत मोफत बियाणे वाटप
दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन दिले बियाणे
देवरुख:-गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या संगमेश्वर तालुका विभागाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
पावसाळ्यापूर्वीच मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड
रत्नागिरी:- पावसापुर्वीची तयारी म्हणून पत्तन विभागाने जानेवारी महिन्यात मिर्या बंधार्यांचा सर्व्हे केला. पावसाळ्यात जास्त धोका किंवा वाहुन जाणारे सात धोकादायक स्पॉट निश्चित केले. त्याच्या...
वादळानंतर जिल्ह्यात नुकसानीचा महापूर
कोट्यवधींचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तांडवात दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दापोलीमधील काही गावातील 95 टक्के घरांना फटका बसला...
वटपौर्णिमेलाही कोरोनाचा फटका; सावित्रींना घरीच करावी लागणार पूजा
रत्नागिरी:- जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटवृक्षाची विधीवत पूजा करून रितीरिवाज जपणार्या सावित्रींना कोरोनाचा फटका बसला आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आता आपापल्या घरीच पूजा...












