47 पैकी 42 वीज उपकेंद्रे सुरु करण्यात महावितरणला यश
रत्नागिरी:- तीन दिवसांपूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसला असून, चक्रीवादळाच्या या तडाख्यातून सावरण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबविली आहे....
मिऱ्या बंधारा दुरुस्ती प्रस्तावाला कात्री; निधीत 33 टक्के कपात
रत्नागिरी:- मिर्या बंधार्याच्या सर्व्हेनंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारे सात स्पॉट निश्चित केले. त्याच्या दुरुस्तीचा सुमारे 98 लाखाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर...
जहाज प्रकरणी प्रशासन सुस्त; ग्रामस्थांची गस्त
ग्रामस्थांसह सागरी सीमा मंचाच्या कार्यकर्त्यांची प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयावर धडक
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे तीन दिवसापूर्वी अँकर तुटून मिर्या किनार्यावर धडकलेले एम. टी. बसरा स्टार जहाज...
काजू बी पैशाच्या व्यवहारातून मारहाणीत एकाचा खून
देवरूख:- काजू बी पैसे व्यवहारावरून दोन तरूणांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारीमारीमध्ये झाले आणि यातूनच ओझरे गवळीवाडी येथील तरूणाचा खून झाला. ही खळबळजनक घटना संगमेश्वर...
दिलासादायक..जिल्ह्यात दिवसभरात 30 जण कोरोनामुक्त
नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
रत्नागिरी:– जिल्ह्यात दिवसभरात 30 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण 159 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज प्राप्त झालेले...
आजही जिल्ह्यात धावतायत 18 टँकर
रत्नागिरी:- जिल्ह्यात 76 गावातील 151 वाड्यांना 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यातील ही परिस्थिती आहे. निसर्ग चक्रीचादळामुळे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे टँकरचे...
‘निसर्ग’च्या तडाख्यात महावितरणचे 25 कोटीचे नुकसान
रत्नागिरी:- निसर्ग वादळाचा सर्वांत जास्त तडाखा महावितरण कंपनीला बसला आहे. महावितरण कंपनीचे प्राथमिकदृष्ट्या हजाराच्यावर विद्युत खांब पडले आहे. रोहित्र जळण्यापासून मुख्य वाहिनी, जोडण्या तुटल्या...
कोरे मार्गावर 947 कर्मचार्यांचे पेट्रोलिंग
10 जूनपासून वेळापत्रक लागू
रत्नागिरी:- पावसाची वर्दी मिळाली असून त्याला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळी वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत अंमलात...
निसर्ग वादळ; 50 पेक्षा अधिक नौकांचे नुकसान
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मच्छीमारांनाही बसला असून जिल्ह्यातील सुमारे पन्नासहून अधिक नौकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम मत्स्य विभागाकडून सुरु असल्याची माहिती सहाय्यक...
जिल्हाभरात 27 हजार 782 घरांची पडझड
ना. सामंत दोन दिवसांचा दौरा करणार
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात अंशत व पूर्णतः अशा 27 हजार 782 घरांची पडझड झाली...












