जिल्ह्यात अजूनही 161 वाड्यांना पाणी टंचाईची झळ
रत्नागिरी :- निसर्ग चक्रीवादळामुळे चार दिवसांपुर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असला तरीही अद्याप जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झालेली नाही. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा...
कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन
रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
रत्नागिरी:- विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. या पुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची...
जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
आज नव्याने 3 कोरोना बाधित;एकूण रुग्णसंख्या 367 वर
रत्नागिरी:- सतत कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर...
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची हॅट्रिक
रत्नागिरी:- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीची हॅट्रिककरून ग्राहकांना झटका दिला. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर सरासरी ४० ते ६०...
आत्तापर्यंत 6 हजार 162 अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 890 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 464 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 364 अहवाल...
मंदिरांचे दरवाजे उघडलेच नाहीत; भक्तांच्या नशिबी प्रतिक्षाच
रत्नागिरी:- मंदिरे उघडणार... उघडणार अशी बातमी वार्यासारखी पसरली आणि भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला मात्र राज्य शासनाचे तसे कोणतेही निर्देश न आल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरांचे...
गोगटे महाविद्यालयात 40 कैदी क्षमतेचे तात्पुरते कारागृह
रत्नागिरी:- रत्नागिरी विशेष कारागृहात महिला कैदी ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तात्पुरते कारागृह उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी घेतला...
लॉकडाऊनचा घरपट्टी वसुलीला फटका
रत्नागिरी:- घरपट्टी माध्यमातून कोट्यवधीचा महसुल मिळणार्या रत्नागिरी पालिकेला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. यंदा सुमारे 12 कोटीचे उद्दिष्ट पालिकेसमोर होते. मात्र आतापर्यंत केवळ 6 कोटी...
वादळात जि. प. च्या मालमत्तांचे 15 कोटींचे नुकसान
रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळातून मंडणगड, दापोली तालुके सावरु लागले असून नुकसानीचे भयंकर चित्र हळूहळू पुढे येऊ लागले आहे. या वादळाचा फटका जिल्हा परिषदेच्या 905 मालमत्तांना फटका...
जिल्हा नाभिक समाजाचे ‘हत्यारबंद’ आंदोलन
रत्नागिरी:- कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे. शासन सलून उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या जिल्हा नाभिक समाज संघटना मंगळवार पासून हत्यारबंद आंदोलन सुरू करणार...












