काळजी घेतलीच पाहिजे…मात्र कोरोना भीतीने गावात येणारे जाणारे रस्ते, गावबंदीच्या नावाखाली अडवणे,खोदणे म्हणजे ...
प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले नियम पाळा. आणि पुढील 21 दिवस घरात थांबा..! गावातील रस्ते अडविण्यासारखे स्टंट करायची गरज नाही!प्रशासनाने या असल्या...
विनाकारण बाहेर पडणार्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. मात्र हे आदेश लागू झाल्यानंतरदेखील विनाकारण वाहने घेऊन फिरणार्यांची संख्या वाढू लागली आहे....
होम क्वॉरंटाईन रुग्णांची संख्या 565 वर
रत्नागिरी:-
जिल्ह्यात होम क्वॉरंटाईन असलेल्यांची संख्या वाढून 565 झाली आहे. 23 जण जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली असून 15 संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुणे, मुंबई, पिंपरी...
रत्नागिरी जिल्ह्यातील गावखेड्यात असणारे खासगी दवाखाने बंद नकोत,सुरक्षिततेची काळजी घेऊन दवाखाने सुरू ठेवण्याची परवानगी...
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी
खासगी दवाखाने बंद राहिल्यास ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा नसल्याने नियमितच्या आजारांच्या वृद्ध...
..तर दूरपल्ल्याची वाहतूक बंद करणे विचाराधीन!
रत्नागिरी:- कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखणे व त्याला अटकाव करणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. कोरोना व्हायरसचा उद्रेक होवू नये यासाठी पुढील पाच दिवसांनतर शासकीय तसेच...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद
वॉइस ऑफ रत्नागिरी Home/ताज्या बातम्याताज्या बातम्यारत्नागिरीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद Photo of Muzammil Kazi Muzammil Kazi Send an email 23 hours...
खाजगी एस . टी . बसेस २३ ते ३१ मार्च पर्यत बंद
रत्नागिरी:- शासनाने करोना विषाणूचा ( COVID – १९ ) प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन...
कोंडमळा येथे दोन चारचाकीच्या अपघातात 1 ठार;7 जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडमळा येथे हॉटेल रसोईसमोर बलेनो व ब्रिझा या दोन गाड्यांमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात बलेनो गाडीतील जगदीश बाळकृष्ण मसुरकर या...
मज्जा-मस्ती करत मुलांनी घेतला दप्तरांविना शाळेचा आनंद .!
ल.ग.पटवर्धन शिर्के पशालेत दप्तरांविना शाळेचा उपक्रम.संपूर्ण दिवस मुले रमली वेगवेगळया उपक्रमात.या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱयावरील उत्साह झाला व्दिगुणीत.रत्नागिरी‘नाही पाठिवर ओझे, नाही शाळेत अभ्यास, नाही गृहपाठ...
कोकणात शिमगोत्वाला सुरुवात
08 मार्च पासून शिमगोत्सवातील फिरते खेळे वाड़ीवाडीतुन जोगवा मागण्यासाठी बाहेर पडणार असून सर्व गावामधे हे खेळे होणार आहेत. 11 मार्च पासून पालखीचा दर्शन सोहळा...












