सॅन्ट्रोच्या धडकेत वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील पानवल फाटा येथे दुचाकीला सॅन्ट्रो कारने विरुद्ध दिशेला येऊन धडक दिली. दुचाकीवरील चालक राजाराम लक्ष्मण साळुंखे (वय ७२) रा. चाफवली संगमेश्वर...

नव्या लॅबमध्ये चोवीस तासात 51 नमुन्यांची तपासणी

रत्नागिरी:- जिल्हा रूग्णालयात नव्याने सुरू झालेल्या कोविड 19 तपासणी लॅबमध्ये गेल्या 24 तासात 51 नमुन्यांची तपासणी झाली असून त्यातील 2 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले...

केंद्र, राज्य सरकारने समन्वयातून कोकणाला मदत करावी: शरद पवार

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद...

‘निसर्ग’ वादळ नुकसान पाचशे कोटींच्या घरात?

50 हजार घरे तर 7 हजार हेक्टरवरील बागायती उध्वस्त  रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड, दापोली दोन तालुक्यातील बागाच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम...

लाॅकडाऊन कालावधीत दुचाकी चालकांवर संक्रांत; सर्वाधिक दंड वसूल

रत्नागिरी:- लॉकडाऊनचा कालावधीत रत्नागिरीत वाहतूक पोलिसांनी चांगलाच फळला आहे. २२ मार्च ते ९ जूनच्या ८० दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी रेकॉर्डब्रेक वसुली केली आहे. या...

जिल्ह्यातील सात पोलीस अधिकाऱ्यांचा केंद्रिय गृह विभागाकडून सन्मान

रत्नागिरी:- नक्षलग्रस्त भागात दोन वर्षापेक्षा अधिक काळ सेवा बाजाविणाऱ्या व सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दोन उपविभागिय पोलीस अधिकारी, दोन पोलीस निरिक्षक यांच्यासह सात पोलीस...

कोरोनाचा आणखी एक बळी; मृत्यूसंख्या 15 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 15 वर पोचली आहे. नव्याने एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला असून...

‘निसर्ग’ आपद्ग्रस्तांना निकषांपलिकडे जाऊन मदत: ना. सामंत

रत्नागिरी:- निकष बदलून दापोली, मंडणगड येथील चक्रीवादळात बाधित झालेल्यांना मदत केली. अंशतः 6 हजार ऐवजी 10 हजार मदत केली, पूर्णतःच 95 हजाराऐवजी दीड लाख...

‘निसर्ग’ चक्रीवादळाने पर्यटन व्यवसाय अडचणीत

रत्नागिरी :- निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय सापडला आहे. रत्नागिरीतील मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्‍यातील पर्यटन व्यावसायिकांवर आघात झाला आहे. गेल्या पंधरा...

बाजार समितीकडून काजू बी तारणापोटी पंचवीस लाख रुपयांचे वाटप

रत्नागिरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तारण योजनेंतर्गत 44.32 टन काजू बी घेण्यात आली असून त्यापोटी आतापर्यंत 24 लाख 81 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले...