ना हरकत अभावी भूमिगत वीज वाहिन्या योजना रखडणार 

रत्नागिरी:- विद्युतवाहिन्या भूमिगत करण्यासाठीचा योजनेचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांनी खोदाईसाठी ना हरकत दाखला न दिल्याने रखडले आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मात्र संपूर्ण यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत...

पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी:- कोकणात एक दिवस उशिराने मॉन्सुन दाखल झाला असून रत्नागिरीत गुरुवारपासून (ता. 11) संततधार पावसाला सुरवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार...

ग्रामीण जनतेला दिलासा; उद्यापासून एसटी सेवा सुरू

रत्नागिरी:- लॉकडाऊनपासून बंद असलेली एसटी सेवा शुक्रवार पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू करण्यात येणार आहेत. नियम आणि...

रनपच्या नव्या इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरिता अखेर शासनाने ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या...

रत्नागिरीतील रस्त्यांसाठी ५ कोटीचा निधी

रत्नागिरी:- लॉकडाऊनमुळे रत्नागिरी नगर परिषदेचा महसूल ५० टक्केपेक्षा अधिक घटलेला असतानाच शासन स्तरावरून नगर परिषदेला विविध योजनांमधून निधी मंजूर झाला आहे. विशेष रस्ता अनुदान...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या जिल्हा दौऱ्यावर; 2 कोटीच्या मदत सामग्रीचे वाटप

रत्नागिरी:- माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्या (ता. 12) निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली, मंडणगड तालुक्यातील सहा गावांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे...

जि. प. च्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक शाळां नॉट रिचेबल

ऑनलाईन अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह रत्नागिरी:-यंदाच्या शैक्षणिक सत्रावर कोरोनाचे सावट असल्यामुळे बहूतांश शैक्षणिक संस्थांसह शासनाच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा फंडा वापरला जाण्याची शक्यता आहे; मात्र ग्रामीण भागात हा...

225 जणांची कोरोनावर यशस्वी मात

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण सापडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्याचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी सायंकाळ पासून 2 जण...

नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

रत्नागिरी:-कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता असला तरीही जिल्हा परिषद शाळा सज्ज झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यात...

जिल्ह्यातील 23 गावांमध्ये सुरू होणार विशेष प्रकल्प

रत्नागिरी:- आताच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ज्या ठिकाणी कांदळवने आहेत, त्याठिकाणी मंदावला होता. त्यामुळे किनारपट्टीला आतील बाजूस असलेल्या गावांना चक्रीवादळाचा कमी फटका बसला....