जिल्ह्यात शाळा सुरु होतील पण…..

रत्नागिरी:- शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. शासनाच्या सुचनेनुसार प्राथमिक शाळांचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर आहे....

कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्क्यांवर

रत्नागिरी:- सोमवार सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 आहे. दिवसभरात 4 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची...

चाकरमानी आणि गावकऱ्यांनी मिळून कोरोनाला हरवले

रत्नागिरी:- जागतिक संकट असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात देखील प्रयत्न सुरु आहेत. रत्नागिरीत मुंबईतुन आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. आलेल्या चाकरमान्यांची...

नुकसानग्रस्तांना जि. प. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात

रत्नागिरी:- मंडणगड व दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय जि. प.च्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घेतला आहे. त्यानुसार 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात...

आणखी 13 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या 431 

रत्नागिरी:- रविवारी सायंकाळपासून आणखी 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालानंतर आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 झाली आहे.  ...

शाळा, वर्गखोल्या दुरूस्तीसाठी साडेसतरा कोटींची गरज

रत्नागिरी:- कोरोनामुळे यंदा नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा कालावधी आहे; मात्र जिल्ह्यातील 235 शाळांसह अडीचशेहून अधिक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी साडेसतरा...

शासकीय नोकरीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीवर दुसरा गुन्हा दाखल

अनेकांची फसवणूक; कोट्यवधींचा घोटाळा  रत्नागिरी:- बांधकाम खात्यात नोकरी लावतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात शहर पोलीस स्थानकात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल २...

एलईडी मासेमारी बंदीचा कायदा लवकरच: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख

मच्छीमारांना सुधारित निकषांनुसार योग्य ती भरपाई देणार दापोली:- जूननिसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मासेमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल असे...

मोदी सरकारची दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात प्रभावी कामगिरी: आ.लाड

कोरोनाचा मुकाबला, गरिबांचे कल्याण, आत्मनिर्भर भारत, ऐतिहासिक निर्णय हे वैशिष्ट्य रत्नागिरी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी...

जिल्ह्यात कोरोनाचा 17 वा बळी; बारा तासात 16 नवे रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी येथे स्वॅब तपासणीस आलेल्या 8 रुग्णांचे अहवाल दिवसभरात पॉझिटिव्ह आले त्यामुळे शनिवारपासून पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या 16 झाली तर एकूण संख्या 418...