धोका टाळण्यासाठी बार्जमधील 25 हजार लिटर डिझेल काढणार
रत्नागिरी:- मिर्या येथे अडकलेले त्या जहाजातील सुमारे 25 हजार डिझेल गळतीचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे जहाज काढण्यात यावे, अशी नोटीस आम्ही संबंधित एजन्सीला...
जयगडमध्ये ओएनजीसीच्या शिपमधून आलेल्या पाचपैकी चारजणांना कोरोना
रत्नागिरी:- जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 17 जूनला जयगड येथे ओएनजीसीच्या शिप मधून आलेल्या पाच पैकी चार जणांना कोरोनाची लागण झाली...
निधीअभावी आत्माच्या कार्यक्रमांना कात्री
रत्नागिरी:- कोरोनाने विविध क्षेत्रातील उन्नती थांबली असून शासनाकडून अपेक्षीत निधी न मिळाल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. कृषी विभागाच्या आत्मांतर्गत पावसाळ्यापुर्वी शेतकर्यांसाठी शेतीशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम...
राहुल गांधी यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमानी साजरा
रत्नागिरी:- अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज अतिशय साध्या पण समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला....
विनंती बदल्यांच्या निर्णयाकडे अधिकाऱ्यांच्या नजरा
रत्नागिरी:- कोरोनाच्या संकटात चालूवर्षी अधिकारी-कर्मचार्यांच्या बदल्या न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेतानाच अत्यावश्यक, घरगुती तसेच वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या...
गुटखा विक्री करणार्या दोन दुकानांवर छापा
लांज्यात कारवाई ; दुकाने सील, 45 हजाराचा गुटखा जप्त
रत्नागिरी:- गुटखा, तंबाखु, पानमसाल्याची विक्री करणार्या दुकानदारांना अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. लांजा बाजारपेठेत दोन...
‘तिवरे’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारेकडून सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
रत्नागिरी:- तिवरे धरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पावसाळ्यापूर्वी पावले उचलण्यात आली आहेत. कोरोनाची टाळेबंदी सुरू असतानाही प्राथमिक दुरुस्त्या करून घेण्यात आल्या असून सर्व धरणे...
ई-पास नसणाऱ्यांना जिल्हा प्रवेशबंदी ; कशेडी चेकपोस्टवर १५ पोलिसांची कुमक तैनात, कडक तपासणी
खेड:- मुंबई, पुणेसारख्या हॉटस्पॉटमधून कोकणात दाखल होणाऱ्या वाहनांबाबत प्रशासनाकडून पुन्हा एकदा नव्याने निर्बंध घातले असून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ई-पास नसणाऱ्या...
स्थलांतरामुळे कामगारांचा तुटवडा; ऐन हंगामात जिल्ह्यात खतांची टंचाई
रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रत्नागिरीतील अनेक परराज्यातील कामगार गावी परतल्यामुळे सध्या मजूरांचा तुटवडा जाणवत आहे. कोकण रेल्वेच्या मालगाडीतून रत्नागिरीत आलेले खत उतरवण्यास कामगारांचा तुटवडा...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 360 कोटींचा निधी मंजूर
ना. उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांकरिता 360 कोटी निधी मंजूर...












