जयगडमध्ये अमावस्येच्या उधाणात तरुण बुडाला

रत्नागिरी:-अमावस्येच्या भरतीला मासे गरवण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एकजण बुडाला. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या तरुणाचे शोधकार्य सुरू आहे.  वीरांची विलास खापले (18,...

बार्जसाठी धोक्याची घंटा; अजस्त्र लाटांनी दोर तुटला

रत्नागिरी:-मिऱ्या बंधाऱ्यावर येऊन धडकलेल्या बार्जसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रविवारी समुद्राला आलेल्या अमावस्येच्या भरतीने बार्जचे मोठे नुकसान केले. अजस्र लाटांनी बार्जच्या बचावासाठी लावलेला दोर...

कोरोनाचे आणखी दोन बळी; मृत्यूसंख्या 19, नवे आठ रुग्ण सापडले

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय असताना कोरोनाने आणखी दोन बळी घेतले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 19 वर पोचली आहे. शनिवार...

आंग्रे पोर्टचे ट्रान्स्पोर्ट तात्काळ थांबवा

समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव यांची मागणी रत्नागिरी:- कोरोना बाधित रुग्णांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या सांडेलावगण येथील चौगुले उद्योग समुहाच्या...

सोसायट्यांना पदवीची अट; तालुक्यात 12 प्रस्ताव रखडले

रत्नागिरी:- सहकारी विकास सोसायट्यांच्या माध्यमातून गावागावात खतांची विक्री केली जाते; परंतु कृषी अभ्यासक्रमातील पदवी किंवा डिप्लोमा अत्यावश्यक केल्यामुळे यंदा रत्नागिरी तालुक्यातील सुमारे बारा सोसायटींचे प्रस्ताव...

‘निसर्ग’चा बीएसएनएलला तडाखा; 20 ते 22 हजार ग्राहक अजूनही ‘नॉट रिचेबल’

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) कंपनीही सुटलेली नाही. बीएसएनएलचे यात सुमारे 1 कोटी 36 लाखाच्यावर नुकसान झाले आहे. 40 मिटरचे...

वाटद कोंडवाडीची रस्ताकोंडी

सा.बां. विभागाकडून दुर्लक्षामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता रत्नागिरी:- एच एनर्जीच्या पाईपलाईन खोदाईमुळे वाटद कोंडवाडीचा रस्ता खचला असून भरपावसात वाडीचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे राज्य शासनास...

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना निसर्ग वादळाचा जबरदस्त तडाखा बसून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसान भरपाई निकषांत...

जयगडमधून शिपमधील कर्मचाऱ्यांना सोडताना हलगर्जीपणा

रत्नागिरी:- मुंबईतुन रत्नागिरीतील जयगड येथे दाखल झालेल्या ओएनजीसीच्या शिपमधील चौघांना कोरोनाची लागण झाली. ताप आल्याने शिपमधील केवळ पाच जणांना बाहेर काढण्यात आले. उर्वरित कर्मचारी...

जिल्ह्यात आणखी 11 जण कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 476

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काल सायंकाळपासून 11 रुग्ण आढळले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  जिल्ह्यात कोरोना...