दिलासा ठरला एका दिवसाचा; 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- बुधवारी तब्बल 200 अहवालांमधून केवळ 1 कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अवघ्या एका दिवसाचा ठरला आहे. जिल्ह्यात...
मच्छीमारांच्या नजरा डिझेल परताव्याकडे; 41 कोटींची थकबाकी
रत्नागिरी:- विविध संकटे आणि कोरोनाचे संकट यामुळे यंदाचा मासेमारी हंगाम अडचणीत आला आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील 41 कोटी 11 लाखाचा डिझेल परतावाही रखडल्यामुळे मच्छीमारांची पंचाईत...
मिऱ्या बंधारा दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला तातडीने मान्यता द्या
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
रत्नागिरी:- मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा 6 ठिकाणी धोकादायक बनला आहे. या 6 ठिकाणांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात...
परराज्यातील कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले कोरेचे दहा कर्मचारी क्वारंटाईन
रत्नागिरी:- कोकण रेल्वेचा एक कर्मचारी दुसर्या राज्यातून रत्नागिरीत येऊन कर्मचार्यांची बैठक घेऊन गेला. सध्या तो कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे दहा...
दिलासा; दोनशे अहवालांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- बुधवारी उशिरा प्राप्त 200 अहवालांमध्ये जिल्ह्यात केवळ 1 नवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी मधील आहे यामुळे आता एकूण पॉझिटिव्ह...
जिल्हा नियोजनमधून कामांना मंजुरी देण्यावर निर्बंध – ना. शंभूराजे देसाई
रत्नागिरीः- रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१ च्या सुमारे २११ कोटीच्या नियतवेला शासनाने मंजूरी दिली असली तरिही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजनमधील कामांना जिल्हाधिकार्याना मंजूरी...
जिल्ह्यात लॉकडाऊन 15 जुलैपर्यंत वाढला
रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन "ब्रेक द चेन" अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने...
रत्नागिरी तालुक्यात सात नवी कोरोनाबाधित क्षेत्र
रत्नागिरी:- सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 आहे. रत्नागिरी तालुक्यात सात नवी कोरोना बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये भाट्ये रोड, राजिवडा,...
शाळा बंद….गुरुजींकडून लॉकडाऊनचा सदुपयोग
शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शाळाही बंद झाल्या हीच संधी साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरटच्या शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात...
मुदत संपणाऱ्या ग्रा. पं.चा ताबा जनतेकडे की अधिकाऱ्यांकडे
रत्नागिरी:- जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात जवळपास पाचशे ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. कोरोनामुळे या ठिकाणी निवडणूका न घेता प्रशासक नेमण्यात येणार...












