जिल्ह्यात 65 पैकी 34 धरण ओव्हरफ्लो
समाधानकारक पावसाचा परिणाम, उर्वरित धरणात देखील मोठा पाणीसाठा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे....
कोविड योद्ध्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जि. प. अध्यक्ष मैदानात
रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या विळख्यात कोरोना योद्धेच सापडू लागले आहेत. तळागाळात ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः जिल्हा...
मिरजोळेतील रस्ता दुरुस्ती कामाची सखोल चौकशी करा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना
रत्नागिरी:- पालिकेच्या सुधारित नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी मिरजोळे गावातील रस्त्यातून टाकण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पालिकेने सार्वजनिक...
जिल्ह्यात कोरोनाचा 29 वा बळी
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात आठवडाभर उपचार घेणाऱ्या 48 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 29 वर पोहचली...
पहिल्याच बैठकीत सकारात्मक निर्णय; रेस्टॉरंट सुरू होण्याची चिन्हे
रत्नागिरी:- लॉकडाऊचा सर्वांत मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. 33 टक्के लॉजिंग आणि केवळ त्यासाठीच किचन सुरू करुन याचा आर्थिक फटका व्यवसायिकांनाच सहन करावा...
मिऱ्या किनारी अडकलेल्या जहाजासाठी धोक्याची घंटा
लाटांच्या माऱ्यात जहाजाची दुरवस्था, जहाजात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा शिरकाव
रत्नागिरी:- मिर्या येथे अडकलेल्या बसरा स्टार जहाज चेपूण, फाटून दयनिय अवस्था बनली आहे. त्यामुळे जहाजामध्ये पाणी...
कोरोना लक्षण नसलेल्यांची देखील होणार टेस्ट
नवे आदेश; रुग्णालय प्रशासन मात्र अनभिज्ञ
रत्नागिरी:- राज्य शासनाने कोरोना संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे. तशा आदेश राज्याचे...
पूर्णगड येथील वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड कुर्धे येथे सर्पदंशाने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेश्वर पांडुरंग फडके (59, रा. कुर्धे) असे मृत वृद्धाचे नाव...
संगमेश्वर जवळ लक्झरी बसला आग; प्रवासी सुखरुप
रत्नागिरी:- मुंबई - गोवा हायवेवर पैसाफंड हायस्कुल, संगमेश्वर येथे साई श्रृती कंपनीच्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे वेळेवर लक्षात आल्याने प्रवासी सामानासह...
कोरोनामुळे रखडलेल्या 15 टक्के बदल्या होणार
रत्नागिरी:- कोरोनामुळे रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील त्या-त्या संवर्गातील 15 टक्के बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार...












