आज रात्रीपासून जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकीला बंदी.
रत्नागिरी:- काेराेनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून
प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठय़ा प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने आज जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला रत्नागिरीचे...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यानी तातडीने दखल घेतल्याने वृद्ध दाम्पत्याला मिळाला न्याय...
रत्नागिरी:-शिमग्यासाठी गावात आलेल्या व नंतर लॉक डाऊनमुळे संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे गावात अडकून बसलेले अशोक पवार या दाम्पत्याला न्याय मिळाला. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण...
लॉकडाऊनचा छोट्या मच्छीमाराना मोठा फटका
रत्नागिरी:-लॉकडाऊनमुळे किनारी भागातील छोट्या मच्छीमारांना नौका बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हे मच्छीमार नियमित समुद्रात जाऊन मिळणारी मासळी विकून त्यावर आपली गुजराण करत असतात....
रत्नागिरीत कोरोना नियंत्रणात.
आतापर्यंत 46 पैकी 45 जणांचे नमुने निगेटीव्ह
रत्नागिरी:- जिल्ह्यात विविध शासकीय रुग्णालयात कोरोनाशी संशयित म्हणून दाखल झालेल्या रुग्णांपैकी 46 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले...
लॅटव्हियामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मदतीने जीवनाश्यक...
मुंबई:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा येथे भारतातील ३७ विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत...
मासेमारी व्यवसायातीळ ८०० कोटींची उलाढाल ठप्प
कोरोनाचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला
रत्नागिरी:- कोरोनामुळे आता अनेक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येते. अनेक उद्योगधंद्यांना देखील याचा फटका बसलाय. पोल्ट्री व्यवसाया नंतर आता...
वाहतुकीचा प्रश्न सुटला पण बाजारपेठांचे काय?
आंबा बागेतदारांसमोर नवे संकट, हापूस काढणी पुढे ढकलली
रत्नागिरी:- आंबा बागायतदार, व्यवसायिकांना मुंबईत हापूस पाठविण्यासाठी वाहतूकीला परवानगी मिळाल्याने ‘कोरोना'च्या संकटात मोठा दिलासा मिळाला. मात्र अजूनही...
जिल्ह्यात 700 जण होम क्वारंटाईन.
रत्नागिरी:- जिल्हयात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 700 इतकी असून जिल्हा शासकीय रुग्णालयात आज एकाला नव्याने निगराणीखाली ठेवण्यात...
जिल्हाधिकाऱ्यांकडून दुचाकी बंदी; अमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक उतरले मैदानात.
रत्नागिरी:-जगात धुमाकूळ होणाऱ्या कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संचारबंदी केले आहे. जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू होती.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी...
मुंबई ते वरवडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन्ही बोट मालकांवर गुन्हा दाखल.
रत्नागिरी:-
राज्यात आणि जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही मुंबईतून दोन बोटीमधून प्रवाशांची वरवडे तिवरी बंदर पर्यंत वाहतूक करणाऱ्या दोन बोट मालकांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी...












