बारावीच्या निकालात कोकण बोर्डाचीच बाजी; सलग नवव्या वर्षी पराक्रम

रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. मंडळाचा  नियमित...

बर्फ खरेदीचे अनुदान थकले; दूध संकलन बंद होण्याची भीती 

रत्नागिरी:- येथील दूध संकलन केंद्रात जिल्हाभरातून हजारो लिटर दूध संकलन केले जाते. सध्या शासनाकडून बर्फ खरेदीसाठी अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे संकलन बंद करण्याची वेळ...

जयगड पोलीस स्थानकातील 13 कर्मचारी, खाजगी डॉक्टर्स, सोनोग्राफी सेंटरचा स्टाफ क्वारंटाईन 

रत्नागिरी: - जयगड पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे. पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 13 जण, खाजगी डॉक्टर्स, सोनोग्राफी...

जिल्हा लॉकडाऊनकडून पुन्हा अनलॉककडे 

दुकानांच्या वेळेत वाढ, प्रवासी वाहतूकही सुरू होणार रत्नागिरी:- जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत बुधवारी संपुष्टात आली. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अनलॉकबाबत अधिकृत घोषणा आणि मार्गदर्शन...

दोन पोलीस, दोन नर्सिंग विद्यार्थिनींना कोरोनाची लागण; रत्नागिरी तालुक्यात 13 नवे रुग्ण

रत्नागिरी:- बुधवारी जिल्ह्यात तब्बल 89 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. रत्नागिरी तालुक्यात देखील 13 रुग्ण सापडले असून यात दोन पोलीस कर्मचारी, 2 नर्सिंगच्या...

रेड अलर्ट; 89 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1049

आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू; एकूण 34 बळी रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असताना बुधवारी जिल्ह्यात एकाचवेळी 89 कोरोनाबाधित रुग्ण...

रक्ताच्या नात्यांनी नाकारले… अनोळखी खांद्यांवरूनच झाला अखेरचा प्रवास

रत्नागिरीः  कोरोना व्हायरसने माणसाला माणुसकी विसरायला लावल्याची अनेक उदाहरणे समोर आली. मृत्यूनंतरदेखील नातेवाईकांनी अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने काहीजणांचे पार्थिव अंत्यसंस्काराकरिता ताटकळत राहिले. अशावेळी...

एसटी, दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

दापोली: – दापोली शहरानजीक असलेल्या वळणे काजू फॅक्टरीजवळ सकाळी मोटरसायकल व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.मीनाक्षी बोर्जे (वय-45) व आकाश...

तिवंडेवाडीतील सोसायटीला 2 इंची नळ कनेक्शन जोडणार ?

रनपच्या सभेत गदारोळ होण्याची शक्यता  रत्नागिरी:- शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. भर पावसात नागरिकांना मुबलक पाणी देण्यास पालिका अपयशी ठरत आहे. शहरवासीयांचा घसा कोरडा...

रत्नागिरीतील नरबे-रानपाट पूल धोकादायक

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नरबे-रानपाट पूलावरून पावसाळ्यात प्रवास करणे हजारो ग्रामस्थांना धोक्याचे बनलेले आहे. पूलाची रखडलेली दूरूस्ती व मुसळधार पावसावेळी येणार्‍या नदीच्या पूराचे पाणी या...