रत्नागिरीत घडले खाकी वर्दीतल्या माणुसकीच दर्शन.
रत्नागिरी:-कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. 14 एप्रिल पर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल...
जिल्ह्यात 19 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह.
रत्नागिरी:- जिल्ह्यात विविध रुग्णालयात विलगीकरणासाठी ठेवलेल्या रुग्णांची संख्या 36 वर पोचली आहे. त्यात खेड शहराजवळील भोस्ते येथील एकाच कुटुंबातील 7 संशयितांचा समावेश असून त्यांना...
गाडीवर प्रेसचा बोर्ड लावून त्या मुंबईतून पोहचल्या रत्नागिरीत.
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या रहीवाशी असलेल्या पाचजणी मुंबईत नोकरीसाठी राहत होत्या. कोरोनामुळे त्यांना नोकरी किंवा कामच नसल्यामुळे त्यांना परतीचे वेध लागले होते. मुंबईत चारचाकी गाडीने त्या...
भय इथले संपत नाही…!
किशोर आपटे, मुंबई वार्तापत्र
‘रेल्वे क्रॉसिंग करू नका घरी कुणीतरी तुमची वाट पहत आहे’ असे ज्या देशात सुशिक्षीतांना ठळकपणे वाचता येईल...
ग्रामीण ,निमशहरी, शहरी भागात या संकट काळात रुग्णसेवा करणाऱ्या खासगी डॉक्टरना सुरक्षिततेची साधने व...
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी!
देवरुख:-कोरोना साथीच्या काळात ग्रामीण,निमशहरी,शहरी भागातील रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन.
राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व
मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार-ना.छगन भुजबळ
राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार
रोज १ लाख शिवभोजन थाळी-ना.छगन भुजबळ
मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब,...
संगमेश्वर पोलिसांनी केली २१ मोटरसायकल वाल्यांवर कारवाई.
संगमेश्वर:- कोरोना सारख्या विषाणू थैमान घातले असताना रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी असून मा.जिल्हाधिकारी यांच्या कडून १४४ चे जमावबंदीचे आदेश असतानाही विनाकारण मोटरसायकल घेवून फिरणार्या २१...
रत्नागिरी कारागृहातील 13 कैद्यांना अंतरिम जामिन.
रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात वर्षापेक्षा कमी शिक्षा होवू शकते अशा कैद्यांना पॅरोलवर किंवा अंतरिम जामिनावर सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरी कारागृहातील 13...
आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वे सरसावली
रत्नागिरी:- कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी मालवाहतूक करणारी गाड्या (24/7) चालवित आहे. लॉकडाऊनचा परिणाम कमी करण्यासाठी पुढील काही दिवसांत अत्यावश्यक...
रत्नागिरीत दुचाकीचालकांवर कारवाईला सुरुवात
रत्नागिरी:-शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून जिल्ह्यातील शहरी भागात दुचाकी वापरास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारी सकाळ पासून...












