एक हात मदतीचा; आवळीच्यावाडीतील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी.
राजापूर:- कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन जाहीर केल्या आहे.त्यामुळे अनेकांचा रोजगार तर गेलाच आहे.मात्र ज्यांचा हातावर पोट आहे त्या निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला...
मिऱ्यावर सापडला सोमेश्वर मधील प्रौढाचा मृतदेह
रत्नागिरी:-जाकिमिर्या येथील खाजणात कालवे काढण्याकरिता गेलेल्या सोमेश्वर येथील प्रौढाचा मृतदेह खाडीकिनारी वाळूत सापडला. गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
सोमेश्वर-मुस्लिमवाडी...
भक्तांविना साजरा झाला राम जन्मोत्सव.
रत्नागिरी:-जिल्हाभरात गुरुवारी राम जन्मोत्सव भक्तांविना साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जमावबंदीमुळ्ये राम जन्मोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले.
दरवर्षी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरीच्या...
महिलांना खात्यात 500 रुपये होणार जमा
रत्नागिरी:- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना खाते धारक महिलांना येत्या 3 महिन्यात दरमहा 500 रुपये मिळणार आहेत. या रकमेचे वाटप करताना गर्दी...
रत्नागिरीतील धान्य दुकानांसमोर सोशल डिस्टंसकडे दुर्लक्ष
रत्नागिरी:-जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोशलडिस्टंन्स पाळण्याची कळकळीची विनंती प्रशासन करीत आहे. मात्र आज शहरातील काही रास्त धान्य दुकानावर सोशलडिस्टंसची ऐशी की तैशी केल्याचे दिसून आले....
दिल्ली निजामुद्दीन मरकतला गेलेले आणखी चौघे सापडले.
रत्नागिरी:-दिल्लीनजिकच्या हजरत निजामुद्दीन येथे मरकतला गेलेल्या रत्नागिरी शहरातील चौघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौघांच्या...
जि. प. पदाधिकारी देणार एक महिन्याचे मानधन
रत्नागिरी:-अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सर्व सभापती यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर प्रतिबंधात्मक...
हापूस वाहतुकीतील अडचणी सोडवा- अॅड. पटवर्धन
रत्नागिरी:- कोकणातील अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूसच्या विक्रीसाठी शासनाकडून पावले उचलणे गरजेचे आहे. आंबा नाशिवंत असल्यामुळे तत्काळ वितरण न झाल्यास व्यावसायिक अडचणीत येतील. तसेच व्यावसायिकांना...
कोरोनाचा फटका बसलेल्या मच्छीमारांसाठी केंद्राकडून विशेष पॅकेज?
रत्नागिरी:-कोरोनामुळे शासनाने जाहीर केलेल्या एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनचा फटका मच्छीमारांना मोठ्याप्रमाणात बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष सहाय्य देण्याबाबत विचार सुरु आहे. त्यासाठी...
गाव गाठण्यासाठी त्यांनी केला चक्क रेल्वे रुळावरून पायी प्रवास.
रत्नागिरी:- मुंबईतून कोकणात आपल्या मुळ गावी येण्यासाठी सुमारे 25 चाकरमान्यानी कोकण रेल्वेच्या रूळावरून पायी चालत खेडपर्यंत येत असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खेड...












