कोरोनाच्या संकटाचा नगराध्यक्षांनी केला नेटाने सामना.

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाला आळा बसावा यासाठी नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी आणि रनप प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. युद्ध पातळीवर निर्णय घेऊन केलेल्या...

वेळवंड मधील ‘त्या’ महिलेचा खून.

मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न रत्नागिरी:-तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल...

रत्नागिरी वेळवंड येथे महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय रजनी रविंद्र भाजये या महिलेचा पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी...

कोरोनाची खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:-रत्नागिरी मारुती मंदिर येथील साजिद ट्रेडर्स चे मालक गणी कादर मुसानी यांच्या बाबत सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल...

पंतप्रधानांनी ५ एप्रिलला दिवे, टॉर्च, मेणबत्ती प्रज्वलीत करण्याचा संदेश सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा –...

रत्नागिरी:-कोरोनाचे संकट संपूर्ण जगतावर आले आहे. या संकटाशी भारतवासीयही लढत आहेत. लॉक डाऊनचा पर्याय स्विकारून जनता ही या कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरली आहे. या कठीण...

हापूसच्या वाहतुकीसाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला

रत्नागिरी:- ऐन हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमधील कामकाज थांबले आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत असून त्यातून आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला आहे. रत्नागिरीतील...

‘फिनोलेक्स’ व मुकुल माधव फाउंडेशन यांचेकडून जिल्हा प्रशासनाला ३० लाख रुपयांची मदत

रत्नागिरी:-सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असून या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना योजलेल्या आहेत त्यामध्ये जनतेमध्ये कोरोना...

रत्नागिरीत सापडला कोरोनाचा दुसरा रुग्ण.

रत्नागिरी:-शृगांरतळी येथील कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झालेला असतानाच आता दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथून मुंबई व तेथून कोचिवली...

रत्नागिरीतील रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ रोखण्यासाठी ना. सामंत आघाडीवर.

रत्नागिरी:-लाॅकडाऊनच्या दहाव्या दिवशी रत्नागिरीतल्या रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ वाढलेली पहायला मिळत होती. त्यामुळेच हि वदर्ळ रोखण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत थेट रस्त्यावर...

आंबा वाहतुकीआड प्रवासी वाहतूक; तिघांना पकडले

रत्नागिरी:- समुद्रमार्गे बोटीतून कोकणात येण्याचे प्रकार ताजे असताना आता थेट आंबा वाहतुकी आडून लोक कोकणात येत असल्याचं उघड झाले आहे. रत्नागिरीत पोलिसांनी अशाच तिघांना...