गर्दी नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा; थेट गुन्हे दाखल
रत्नागिरी:-जिल्ह्यात दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. राजीवडा येथे आरोग्य सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणणार्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल...
हापूसच्या आखाती देशातील निर्यातीचा श्री गणेशा
रत्नागिरी:-हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधील पाच कंटेनरमधुन सुमारे 105...
कशेळी येथील रास्त धान्य दुकानात रेशनधारकांनी पाळलं सोशल डिस्टंस
राजापूर:- जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोशलडिस्टंन्स पाळण्याची कळकळीची विनंती जिल्हा प्रशासन अर्थात जिल्हाधिकारी साहेब तसेच राजापूर प्रांताधिकारी खाडे साहेब, तहसीलदार वराळे मॅडम करत आहेत. मात्र...
रजनी भायजेंच्या खुन्याचा शोध सुरू
रत्नागिरी:-वेळवंड भायजेवाडीतील ५६ वर्षीय रजनी रविंद्र भायजे या महिलेची हत्या झाल्याचे पोलीसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलीसांनी अज्ञाताविरोधात खूनासह मृतदेह जाळून...
मच्छीमारांसाठी खुशखबर; डिझेल परतावा मिळणारच
रत्नागिरी:-डिझेल परताव्यासाठीचा निधी अन्यत्र वळवण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांसह मत्स्यमंत्री अस्लम शेख व पालकमंत्री अनिल परब यांनी दिल्याची माहिती मच्छीमार संघटेनेचे अध्यक्ष राजन...
अखंडीत वीज पुरवठयासाठी महावितरणची मेहनत
रत्नागिरी:- लॉकडॉऊनमुळे अनेकजण घरातूनच काम करत आहेत. त्याचबरोबर जनताही घरातच थांबून आहे. या सर्वांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून अखंडीत वीजपुरवठा करण्यात येत आहे....
त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले नऊजण जिल्हा रुग्णालयात
रत्नागिरी:- शिवखोल येथे आढलेल्या कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण...
पोलिसांनी दाखवला खाक्या; राजीवड्यात माजी नगरसेवक ताब्यात
रत्नागिरी:-राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. आज सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर आणि...
श्री जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे-मुंबई, रेडक्रॉस ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे...
लांजा:- धार्मिक विधींसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार्या हनुमान जयंती उत्सव कोरोना विषाणुचा भारतात संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असून जयंती उत्सव...
यंत्रणेसोबतची दादागिरी खपवुन घेणार नाही; आ. साळवी यांचा इशारा
राजापूर:- कोरोना विषाणुमुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणा-या आरोग्य व...












