आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरी या.
रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात चांगल्याप्रकारे प्रबोधन झाले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातून आलेल्यांना आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरात या अशा सुचना...
जाताना आंबा येताना कांदा, बटाटा; नामी शक्कल वाहतुकदारांच्या पथ्यावर
रत्नागिरी:-वाढत्या उष्म्याने तयार झालेला हापूस आत्मा विभागामार्फत कराड, सातारा, वळंदसारख्या भागात थेट ग्राहकांच्या घरी पाठविण्यात येत आहे. आंबा घेऊन गेलेल्या गाड्या रिकाम्या आणण्यापेक्षा त्यातून...
राजीवड्यात नागरिकाकांकडून नियमांचे उल्लंघन
रत्नागिरी :-कोरोना रुग्ण सापडूनही राजीवडा परिसरातील नागरिक गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलीस यंत्रणा वारंवार सूचना देऊनही इथले नागरिक घराबाहेर फिरत आहेत, काहीजण...
मनाई आदेश धुडकावीत मासेमारी.
६ मच्छिमारांविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केलेले प्रतिबंधात्मक आदेश मोडीत काढत राजिवडा खाडीत मासेमारी करीत असलेल्या ६ मच्छिमारांविरोधात रत्नागिरी...
लॉकडाउन असलेल्या राजीवड्यात शुल्लक कारणातून तणाव.
रत्नागिरी:- लॉकडाउन असलेल्या राजीवडा भागातून हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या महिलेकडे कागदपत्र मागीतल्याच्या शुल्लक कारणातून सोमवारी सकाळी राजीवडा भागात तणाव निर्माण झाला. बघता बघता सम्पूर्ण राजीवडा मोहल्ला...
आंबा बागायतदार शेतकऱ्याला मदतीचा हात द्या.
रत्नागिरी:-कोकणी आंबा बागायतदार शेतकरी उध्वस्त होणार असून भविष्यात त्यांच्याही कुटुंबावर उपसमारीचे संकट येऊ शकते. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी...
४० दुचाकी चालकांचा वाहतूक परवाना होणार रद्द
रत्नागिरी:- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हयात सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यानंतरही...
वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- फेसबुक पेजवर समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात सोशल...
बागेतील आंबा थेट ग्राहकांच्या घरी
रत्नागिरी:-कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्याने हापूसला ग्राहकांची वानवा आहे. त्यातून बागायतदारांना दिलासा मिळवून देण्यासाठी ‘आत्मा’विभागाने बागेतून काढलेला आंबा थेट ग्राहकांच्या घरी पोचवण्यास सुरवात केली आहे....
दिलासादायक; राजीवड्यातील नऊ जणांसह तेरा जण कोरोना निगेटिव्ह
रत्नागिरी:- राजीवडा येथील कोरोना बाधित रुग्णच्या संपर्कात आलेल्या नऊ रुग्णांसह एकूण तेरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
राजीवडा येथील कोरोना बधितांच्या संपर्कात असलेल्या...












