राज्याच्या वीज मागणीत साडेचार हजार मेगावॅट विजेची घट
रत्नागिरी : प्रतिनिधीकोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने उद्योग व्यवसाय बंद आहेत. शिवाय व्यापारीपेठा देखील ठप्प असल्याने त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. मार्च एप्रिलमध्ये उकाडा...
दुष्काळात तेरावा महिना; मच्छीमारांचा डिझेल परतावा रखडला.
रत्नागिरी:-दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांची झाली असून आतापर्यंतच सुमारे 45 कोटी रुपयांचा डिझेल परतावा येणे शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे....
उन्हाच्या वाढल्या झळा; टंचाईला जिल्हा सामोरा
रत्नागिरी:-कोरानापाठोपाठ जिल्हावासीयांना उन्हाच्या तापाला सामरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा 36 अंशावर टेकला आहे. पाऊस लांबल्याने टंचाई उशिरा सुरू झाली सली तरी वाढत्या...
राजीवडा, साखतरमधील 52 जण क्वॉरंटाईन
रत्नागिरी:-राजीवडा व साखरतर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५२ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये २ डॉक्टरांचा समावेश असून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमधील...
लॉकडाऊनचा फटका; मच्छीमार खलाशी बोटींवरच फसले
रत्नागिरी:-कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. या निर्णयाचा अनेक मच्छीमार खलाशाना फटका बसला आहे....
लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका; मदतीची मागणी
रत्नागिरी:-लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. अडचणीच्या काळात अन्य गरजू आणि...
डॉक्टर मला बोलायचय..! जिल्ह्यात खास समुपदेश सेवा
रत्नागिरी:-कोरोना विषाणूबाबत माध्यमे आणि सोशल मिडीयावर सातत्याने येणारी माहिती आणि त्याचे आकलन यात अंतर पडत असल्याने अनेकांच्या मनात भितीने ताण वाढत आहे. अशा सर्वांसाठी...
साखरतर पासून ३ किलोमीटर क्षेत्र कोरोना बाधित क्षेत्र
रत्नागिरी :- तालुक्यातील साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य विभागाकडून गावांमध्ये सर्वे सुरू करण्यात आला आहे. साखरतरमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात...
मुंबईतून शिरगावमध्ये आलेले चौदाजण जिल्हा रुग्णालयात दाखल
रत्नागिरी:- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.अशातच मुंबई येथील ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशा भागातून लॉक डाऊनपूर्वी व लॉक डाऊननंतर रत्नागिरीत आलेल्या...
रेशनकार्ड मध्ये नाव नाही व ज्यांना निकषांची अडचण येत आहे,मात्र ते गरजू आहेत अशांनाही...
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हाधिकारी यांना पत्र
देवरुख:-कोरोना साथीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून अनेक गावांत शिमग्याला चाकरमानी आल्याने त्यांच्या घरातील माणसांची संख्याही वाढली...












