रत्नागिरी भाजपा, युवा मोर्चाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी :-भाजपा रत्नागिरीने आज जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी त्यांच्या मागणी प्रमाणे 24 बाटल्या रक्तदान केले. भाजपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 100 रक्तदात्यांनी नोंदणी केली होती पण...

खेड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन मागे

रत्नागिरी :- खेड मधील कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर खेड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु दोनच दिवसात निलंबनाची कारवाई मागे...

नगराध्यक्षांची जागरूकता; शहरातील 30 हजार कुटुंबांचा सर्व्हे

रत्नागिरी :- रत्नागिरी शहरात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी रत्नागिरी शहरातील 30 हजार कुटुंबांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे....

चिपळूणमध्ये कोसळला गारांचा पाऊस

चिपळूण :-एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पाऊसही कहर करत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा यावेळी पडल्या....

संयुक्त पाहणीची वाट न बघता तातडीने टँकर सुरू करा:रोहन बने

रत्नागिरी:- जिल्ह्यात टँकरसाठी मागणी वाढत आहे. पाणी टंचाईचा दाह दिवसागणिक वाढत आहे. टंचाईच्या काळात जिल्हा परिषद आणि महसूलची यंत्रणा कोरोनाच्या कामकाजात गुंतलेली आहे. अशावेळी संयुक्त...

सहा महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळावर उपचारासाठी दहा जणांचे विशेष पथक

रत्नागिरी:- साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या बाळावर उपचार करण्यासाठी एक टीम जिल्हा रुग्णालयामध्ये तयार करण्यात आली असून दोन बाल रोग...

धक्कादायक.. रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना.  

रत्नागिरी:-रत्नागिरीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे, धक्कादायक म्हणजे सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरीतल्या साखरतरधील हे बाळ आहे. 103 पैकी 78 रिपोर्ट...

कोरोनाचा फटका; ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा देखील शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा: सौरभ मलुष्टे

रत्नागिरी:-आंबा आणि मच्छी व्यावसायिकांप्रमाणे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या व्यवसायिकांमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचाही समावेश आहे. महिन्याभरापासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प आहे.सर्वच खर्च व्यावसायिकांच्या अंगावर पडले आहेत.कामगारांचे पगार,...

साखरतर, राजिवडा बंदर मासेमारीसाठी बंदच

पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारी ; निर्बंध उठवले तरी वॉच राहणारच रत्नागिरी:- जिल्ह्यातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. तरी सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी काटेकोरपणे...

आंबा बागायतदारांना दिलासा; एक्झॉटीक कंपनी सुरू होणार

रत्नागिरी:- बागायतदारांना दिलासा देण्यासाठी आंबा प्रक्रिया करणारी रत्नागिरीतील एक्झॉटीक कंपनी येत्या आठ दिवसात सुरु करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सूचना केल्या...