लॉकडाऊनचा फटका; जिल्ह्यात विजेच्या मागणीत प्रचंड घट
रत्नागिरी :- लॉकडाऊनचा मोठा फटका महावितरण कंपनीला बसला आहे. या 22 दिवसांच्या काळात थोडी-थोडकी नाही तर तब्बल 14 मेगा वॅट विजेची जिल्ह्याची मागणी डाऊन (कमी)...
मुकुल माधव विद्यालयाची विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली
रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी मुकुल माधव...
लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक प्रचंड अडचणीत
रत्नागिरी :- करोना संकटामुळे दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने शहर आणि जिल्ह्यातील सलून व्यावसायिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या व्यावसायिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली...
ऑनलाईन विक्रीसाठी 50 हजार डझन हापूस सज्ज
रत्नागिरी :- कोकणातील हापूसला ग्राहक आणि योग्य दर मिळवून देण्यासाठी पणन मंडळाने शेतकरी-खरेदीदार यांची ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून सुमारे पावणेदोनशे...
जिल्ह्यात कोरोनाचे 128 संशयित रुग्ण; 1100 जण क्वारंटाईन
रत्नागिरी :- रत्नागिरीत बुधवारी कोरोना संशयित रुग्णसंख्येत एकाने वाढ झाली. जिल्हा रुग्णालय आणि इतर शासकीय रुग्णालयात मिळून 128 कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत तर...
लॉकडाऊन काळात शिधापत्रिका पोर्टेबिलिटीने धान्य मिळणार
रत्नागिरी :- वाढलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गावागावात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिधापत्रिका पोर्टेबिलिटीच्या सहाय्याने शिधापत्रिका धारकांना इतर कोणत्याही रेशन दुकानात रेशन...
जे. एस. डब्ल्यू. जयगड पोर्टतर्फे जिल्हा रुग्णालयाला 4 व्हेंटिलेटर प्रदान
रत्नागिरी :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक कंपन्यांना सीएसआरमधून कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला मदत करण्याचे आवाहन...
आता गृहनिर्माण सोसायटीत थेट भाजी विक्री
रत्नागिरी :- शेतकरी गट, कंपन्या आणि वैयक्तिक शेतकरी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सींग ठेवण्यासाठी आणि...
राजापूरला गंगामाईचे आगमन; लाॅकडाऊनमुळे दर्शनावर निर्बंध
राजापूर :- एकीकडे तीव्र उन्हाळा आणि दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असताना राजापूरला गंगामाई प्रकट झाली आहे. अवघ्या नऊ महिन्यातच गंगामाईचे आगमन झाले...
सकारात्मक; जि. प. विद्यार्थीही गिरवणार ऑनलाईन धडे
रत्नागिरी :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळांचे कामकाज बंद ठेवण्यात आले.यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाऊले उचलली. यात जिल्हा परिषदेनेही आघाडी घेतली आहे. आता कृतीयुक्त...












