कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद
वॉइस ऑफ रत्नागिरी Home/ताज्या बातम्याताज्या बातम्यारत्नागिरीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद Photo of Muzammil Kazi Muzammil Kazi Send an email 23 hours...
खाजगी एस . टी . बसेस २३ ते ३१ मार्च पर्यत बंद
रत्नागिरी:- शासनाने करोना विषाणूचा ( COVID – १९ ) प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन...
कोंडमळा येथे दोन चारचाकीच्या अपघातात 1 ठार;7 जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडमळा येथे हॉटेल रसोईसमोर बलेनो व ब्रिझा या दोन गाड्यांमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात बलेनो गाडीतील जगदीश बाळकृष्ण मसुरकर या...
मज्जा-मस्ती करत मुलांनी घेतला दप्तरांविना शाळेचा आनंद .!
ल.ग.पटवर्धन शिर्के पशालेत दप्तरांविना शाळेचा उपक्रम.संपूर्ण दिवस मुले रमली वेगवेगळया उपक्रमात.या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱयावरील उत्साह झाला व्दिगुणीत.रत्नागिरी‘नाही पाठिवर ओझे, नाही शाळेत अभ्यास, नाही गृहपाठ...
कोकणात शिमगोत्वाला सुरुवात
08 मार्च पासून शिमगोत्सवातील फिरते खेळे वाड़ीवाडीतुन जोगवा मागण्यासाठी बाहेर पडणार असून सर्व गावामधे हे खेळे होणार आहेत. 11 मार्च पासून पालखीचा दर्शन सोहळा...
उक्षी खाडी पट्ट्यातील बावनदी पात्रात साचलेला गाळ उपसा करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्या!-सुहास खंडागळे
देवरुख:- उक्षी खाडी पट्ट्यात बावनदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या परिसरात उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व लवकरात लवकर गाळ उपसा करण्यात यावा या...
दाभोळ ते वाटुळ 23 किलोमीटर रस्त्याचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न
दाभोळ ते वाटुळ या 23 किलोमीटर रस्स्त्याचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. लांजा तालुक्यातील दाभोळे शिपोशी कोर्ले या आशियाई विकास बँक सहाय्यीत प्रकल्प...
आधुनिकतेची कास धरत नवदशकात भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस
नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कास धरत भारताला नवभारताकडे नेणारा हा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे. याचे मी मनापासून स्वागत करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
वास्तवाचे भान हरवलेला अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी...
राज्यासाठी विशेष आशादायी नसलेला अर्थसंकल्प सादर
देशाच्या वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्या संसदेतील लांबलचक अर्थसंकल्पीय भाषणा नंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या नेत्यांमध्ये कही खुशी कही गम अशीच प्रतिक्रीया पहायला मिळाली. सत्तेवर...