कोकणनगर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या.
रत्नागिरी:-शहरातील कोकणनगर येथे तरुणाने अज्ञात कारणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.श्रीकांत शंकर जाधव (30,रा.कोकणनगर,रत्नागिरी ) असे आत्महत्या...
रत्नागिरीत सापडला कोरोनाचा तिसरा रुग्ण.
रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे. साखरतर येथे घरीच राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली...
पावस नाखरेत बिबट्याचा भुकेने बळी
रत्नागिरी:-रत्नागिरीतील पावस नाखरे येथील खांबडवाडी येथे मंगळवारी सकाळी मृत अवस्थेतील बिबट्या आढळला. मागील काही दिवसांपासून भक्ष्य न मिळाल्यांने नाखरे खांबडवाडी येथे बिबट्याचा मृत्यू झाला....
सिव्हिलमध्ये स्वंयचलीत सॅनिटायझर डोम
स्वॅबसाठीही संपर्कमुक्त कक्ष
रत्नागिरी:- कोव्हीड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील जिल्हा सामान्य...
नगराध्यक्षांच्या प्रयत्नांवर लॉक डाउनमुळे पाणी.
रत्नागिरी:- सुधारित नळपाणी योजनेच्या कामाने गती पकडली असतानाच लॉक डाउनमुळ्ये नळपाणी योजनेचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. मे महिन्यापर्यंत निम्म्या रत्नागिरीला पाणी देण्याचा दृढ...
खुशखबर; १० एप्रिल पासून मोफत तांदुळ मिळणार
रत्नागिरी:-प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने...
जिल्ह्यात २५०० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.
रत्नागिरी:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यात १ ते...
जमावबंदी डावलणाऱ्या राजीवड्यातील दोनशे जणांवर गुन्हा.
रत्नागिरी:-राजीवडा येथे कोरोना रुग्ण असताना आणि जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी लागू केलेली असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलणाऱ्या राजीवडा येथील 200 जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा...
आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरी या.
रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात चांगल्याप्रकारे प्रबोधन झाले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातून आलेल्यांना आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरात या अशा सुचना...
जाताना आंबा येताना कांदा, बटाटा; नामी शक्कल वाहतुकदारांच्या पथ्यावर
रत्नागिरी:-वाढत्या उष्म्याने तयार झालेला हापूस आत्मा विभागामार्फत कराड, सातारा, वळंदसारख्या भागात थेट ग्राहकांच्या घरी पाठविण्यात येत आहे. आंबा घेऊन गेलेल्या गाड्या रिकाम्या आणण्यापेक्षा त्यातून...