नगराध्यक्षांच्या प्रयत्नांवर लॉक डाउनमुळे पाणी.
रत्नागिरी:- सुधारित नळपाणी योजनेच्या कामाने गती पकडली असतानाच लॉक डाउनमुळ्ये नळपाणी योजनेचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. मे महिन्यापर्यंत निम्म्या रत्नागिरीला पाणी देण्याचा दृढ...
खुशखबर; १० एप्रिल पासून मोफत तांदुळ मिळणार
रत्नागिरी:-प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने...
जिल्ह्यात २५०० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.
रत्नागिरी:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यात १ ते...
जमावबंदी डावलणाऱ्या राजीवड्यातील दोनशे जणांवर गुन्हा.
रत्नागिरी:-राजीवडा येथे कोरोना रुग्ण असताना आणि जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी लागू केलेली असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलणाऱ्या राजीवडा येथील 200 जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा...
आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरी या.
रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात चांगल्याप्रकारे प्रबोधन झाले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातून आलेल्यांना आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरात या अशा सुचना...
जाताना आंबा येताना कांदा, बटाटा; नामी शक्कल वाहतुकदारांच्या पथ्यावर
रत्नागिरी:-वाढत्या उष्म्याने तयार झालेला हापूस आत्मा विभागामार्फत कराड, सातारा, वळंदसारख्या भागात थेट ग्राहकांच्या घरी पाठविण्यात येत आहे. आंबा घेऊन गेलेल्या गाड्या रिकाम्या आणण्यापेक्षा त्यातून...
राजीवड्यात नागरिकाकांकडून नियमांचे उल्लंघन
रत्नागिरी :-कोरोना रुग्ण सापडूनही राजीवडा परिसरातील नागरिक गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलीस यंत्रणा वारंवार सूचना देऊनही इथले नागरिक घराबाहेर फिरत आहेत, काहीजण...
मनाई आदेश धुडकावीत मासेमारी.
६ मच्छिमारांविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केलेले प्रतिबंधात्मक आदेश मोडीत काढत राजिवडा खाडीत मासेमारी करीत असलेल्या ६ मच्छिमारांविरोधात रत्नागिरी...
लॉकडाउन असलेल्या राजीवड्यात शुल्लक कारणातून तणाव.
रत्नागिरी:- लॉकडाउन असलेल्या राजीवडा भागातून हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या महिलेकडे कागदपत्र मागीतल्याच्या शुल्लक कारणातून सोमवारी सकाळी राजीवडा भागात तणाव निर्माण झाला. बघता बघता सम्पूर्ण राजीवडा मोहल्ला...
आंबा बागायतदार शेतकऱ्याला मदतीचा हात द्या.
रत्नागिरी:-कोकणी आंबा बागायतदार शेतकरी उध्वस्त होणार असून भविष्यात त्यांच्याही कुटुंबावर उपसमारीचे संकट येऊ शकते. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी...