राजीवडा-साखरतर मधील आणखी 18 जण सिव्हिलला क्वारंटाईन
रत्नागिरी:-एकावेळी ९० कोरोनाच्या टेस्ट होत आहेत. ही टेस्ट करण्यास मर्यादा असल्याने पाठविलेल्या नुमन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. यामुळे संशयितांचे अहवाल येण्यास विलंब होत...
साखरतर मध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण
रत्नागिरी :- साखरतर मधील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. साखरतर मधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात...
कोरोना लढयात सर्वांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री
रत्नागिरी:-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व रत्नागिरीच्या नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी आणि या कोरोना वर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन...
हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी कोरोना विरोधात लढण्यासाठी इच्छुक.
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी आजही कार्यरत आहेत. मात्र सद्या कोविड-19 या विषाणूचा उद्रेक लक्षात घेत जिल्ह्यातील परिस्थिती हाताळण्यासाठीच्या मोहिमेत काम...
जिल्हा रुग्णालय आता फक्त कोरोना रुग्णालय.
रत्नागिरी:-जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात ठेवून जिल्हा शासकिय रुग्णालयाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागासह अन्य सर्व...
पुणे, मुंबईतुन आलेल्या 90 हजार जणांवर करडी नजर.
रत्नागिरी:-पुणे, मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 90 हजार लोक आले आहेत. त्याच्यावर प्रशासनाने पूर्ण लक्ष ठेवले आहे. गावपातळीवर नेमलेले प्रतिनीधीमार्फत त्या लोकांनी बाहेर पडू...
वाहतुकीतील अडचणी दूर; 27 हजार पेट्या वाशी मार्केटला .
रत्नागिरी:- वाहतुकीतील अडचणी दूर झाल्यामुळे कोकणातून वाशी मार्केटला रोज 27 हजार पेटी हापूस दाखल होत आहे. त्यातील 282 मेट्रीक टन हापूस कुवेत, बहरीन, संयुक्त...
क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत 45 वर्षीय इसमाचा खून
तवसाळ :-गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे मासेमारी करता वापरण्यात येणारे पागाची विचारणा केली म्हणून झालेल्या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. यामध्ये 45 वर्षीय इसमाचा जागीच...
राज्याच्या वीज मागणीत साडेचार हजार मेगावॅट विजेची घट
रत्नागिरी : प्रतिनिधीकोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने उद्योग व्यवसाय बंद आहेत. शिवाय व्यापारीपेठा देखील ठप्प असल्याने त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. मार्च एप्रिलमध्ये उकाडा...
दुष्काळात तेरावा महिना; मच्छीमारांचा डिझेल परतावा रखडला.
रत्नागिरी:-दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांची झाली असून आतापर्यंतच सुमारे 45 कोटी रुपयांचा डिझेल परतावा येणे शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे....