जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे वर्ग पुन्हा सुरू

रत्नागिरी:- प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नसला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सकारात्मकतेमधून सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील...

नुकसान 36 कोटी मिळाले अवघे 1 कोटी 27 लाख

निसर्ग वादळ भरपाई; निधीची प्रतिक्षाच   रत्नागिरी:- निसर्ग वादळात जिल्हा परिषद मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 36 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे....

सरल पोर्टलमधून नियुक्ती स्थानिक शिक्षकांसाठी अडचणीची 

शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण; अनेक शिक्षकांना फटका  रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया गेले दोन महिने रखडली आहे. त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातून अन्य तालुक्यात...

मंगळवार बाजार येथे गवताला आग

रत्नागिरी:- शहरातील नाचणे मार्गावरील मंगळवार बाजार भरणाऱ्या पटांगणातील गवताला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. वाऱ्यासोबत आग पसरत गेल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाल्याने नगर...

उद्यापासून राज्यात 15 दिवस रात्री संचारबंदी

महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय मुंबई:- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात...

जिल्ह्यात 9 नवे पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- मागील मागील 24 तासात 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 107 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू...

रत्नागिरी राष्ट्रवादीची स्वबळावर तयारी सुरू

ग्रामपंचायत निवडणुका; 23 ठिकाणी चाचपणी पूर्ण रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यस्तरावरील महाविकास आघाडी पहायला मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुक्यातील कार्यकर्ते प्रत्येक...

रत्नागिरीतील हायटेक बसस्थानकाचे काम पुन्हा सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बहूचर्चित मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. हे काम सुुरु करण्यासाठी भाजपसह अनेक लोकप्रतिनिधींनी एसटी अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. माणसे...

जलक्रीडा व्यवसायाला शासनाकडून हिरवा कंदील

रत्नागिरी:- जलक्रीडाला एक महिन्यानंतर राज्य शासनाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शंभरहून अधिक लोकांचा रोजगार सुरु...

कळझोंडीतील पूल उभारण्यासाठी हवा 50 लाखांचा निधी

रत्नागिरी:- अतिवृष्टीमुळे कळझोंडी गानसुरेवाडी येथील पुलाचा भाग वाहून गेला आहे. तिथे नवीन पूल उभारणे आवश्यक असून त्यासाठी 50 लाख रुपये निधीची गरज आहे. हा प्रस्ताव...