काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांचे निधन
रत्नागिरी:- कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले (वय 62) यांचे आज अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.
ॲड. विजयराव भोसले हे नाबार्ड ऑल इंडिया युनियनचे...
दोन दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा मृतदेह विहिरीत सापडला
रत्नागिरी:- तालुक्यातील शिरगाव गायवाडी येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. शेतातील विहिरीत तरंगताना हा मृतदेह आढळून आला असून...
भाजपाच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन
मुंबई:- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर...
कोरोनाकाळात मग्रारोहयो मार्फत दोन लाख मनुष्यदिन निर्मिती
रत्नागिरी:- कोरोनामुळे रोजगार गमवणार्या अनेकांना गावातल्या गावात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत (मग्रारोहयो) हाताला काम मिळाले. कोरोना कालावधीत जिल्ह्यात 1 लाख 90 हजार 832 मनुष्यदिन निर्मिती...
रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजाती
प्रा. स्वप्नजा मोहीतेंच्या अभ्यास; पर्यटनवाढीच्या संधी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील अलावा, मिर्या, आरे-वारे, उंडी आणि वायंगणीसह आजुबाजूच्या किनार्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजातींसह रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या 18...
कदम फाऊंडेशन अपेडे संस्थेच्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी:- कदम फाऊंडेशन अपेडे या संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 365 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता....
आरक्षणासह जातनिहाय गणनेसाठी ओबींसींचा एल्गार
रत्नागिरीत बैठक; वाडी-वस्तीवर जाऊन मांडणार प्रश्न
रत्नागिरी:- राजकीय आरक्षण आणि जातनिहाय जनगणना हे मुद्दे घेऊन वाडी-वस्तीवरील ओबीसींच्या जागृतीसाठी एल्गार पुकारण्याचा निर्णय रत्नागिरीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत...
पावसाची दडी; अनेक भागात भात लावणीची कामे थंडावली
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे कातळावरील 20 टक्के क्षेत्रासह अनेक ठिकाणी पाण्याअभावी भात लागवडीची कामे थांबली आहे. शनिवारी हलक्या सरी झाल्या; परंतु लावणीला तेवढ्या पुरेसा...
जिल्ह्यात 3 लाख 81 हजार जणांना लसीचा पहिला डोस
रत्नागिरी;- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार वाढत असून डेल्टा प्लसचे बाधितांचीनाही नोंद झाली आहे; मात्र लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण मोहीमेला वेग आलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात लसीकरण...
जिल्ह्यात नव्याने 430 रुग्णांची नोंद; सातजणांचा मृत्यू
रत्नागिरी:- आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 430 पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 24 तासात 344 तर त्यापूर्वीचे 86 रुग्ण आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.21 टक्के...












