उर्वरित धरणग्रस्तांना वर्षभरात घरे: मुख्यमंत्री 

चिपळूण:- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धिविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या १० घरांचे आज लोकार्पण होत आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे, याचे समाधान आहे....

जिल्ह्यात नव्याने 423 रुग्णांची नोंद; 16 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 364 आणि त्यापूर्वीचे 59 असे एकूण 423 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.87 टक्के...

जिल्हा पोलिस दलातील 212 पोलीस अंमलदारांना पदोन्नती 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 212 पोलीस अंमलदारांना पदोन्नती सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अधीन राहुन  देण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी...

चिपळूण येथे राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत १४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण:- चिपळूणकडून सुरळकडे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी क्रेटा गाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह क्रेटा गाडी असा...

चोरीच्या तयारीत असणारे चोरटे गुहागर पोलिसांकडून जेरबंद

गुहागर:- ते पुन्हा चोरी करण्यासाठी आले आणि त्याच वेळी गुहागरच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. गुहागर पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुहागर...

रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही बारा मात्र उपयोग शून्य

रत्नागिरीत कचरा कायम ; कारवाईची गरज रत्नागिरी:- निर्ढावल्यासारखा बेशिस्तपणे कचरा टाकणार्‍या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेने शहरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; मात्र तौक्ते वादळाचा फटका या...

मिऱ्याच्या रेणू सावंतची आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गावची सुकन्या चित्रपट दिग्दर्शिका रेणू सावंत यांनी मिऱ्या येथे राहून चित्रपट व माहितीपट चित्रित करून दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर उमटवली...

दत्तक गाव योजनेअंतर्गत पोलीस दलाकडून 74 हजार जणांची कोरोना चाचणी 

रत्नागिरी:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाेलिसांकडून ग्राम दत्तक याेजनेंतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमधील आत्तापर्यंत ७४ हजार लोकांची तपासणी...

…तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करु: विक्रांत जाधव

जि. प. च्या सर्वसाधारण सभेत इशारा  रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमधील प्रत्येक अधिकार्‍याने सदस्याशी सौजन्यपूर्ण वागले पाहीजे. तसेच विकासकामे करताना त्यांना विश्‍वासात घेतले पाहीजे. दापोली आणि संगमेश्‍वरमधील...

जिल्ह्यात नव्याने 514 रुग्णांची नोंद तर 11 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 447 आणि त्यापूर्वीचे 67 असे एकूण 514 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 11 जणांचा...