जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक

राजापूर:- बेकायदा जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळक्यांवर राजापूर पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही तालुक्यातून स्थानिकांच्या मदतीने बेकायदा जनावरांची वाहतूक राजरोसपणे सुरूच असल्याचे पुढे आले आहे. अशाचप्रकारे...

आरटीओच्या १३० कोटींच्या उलाढालीत २० टक्के घट

रत्नागिरीत वाहन खरेदी; दुसऱ्या लाटेचा परिणाम रत्नागिरी:- वाहन खरेदी उद्योगामध्ये दरवर्षी साधारण १३० कोटींची उलाढाल एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात होत असल्याचे पुढे आले आहे. महिन्याला ८० ते...

उद्या ते पंतप्रधान जरी झाले तरी कोकणातून शिवसेनेला हटवणे कठीण: खा. राऊत 

रत्नागिरी:- कोकणाल्या लोकांनी आपलं आणि शिवसेनेचं नातं अभेद्य आहे हे सिद्ध करून दाखवून दिलेलं आहे. आज नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; खेडमधील एकास अटक, पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

खेड:- व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलिस दलातील बडतर्फ कर्मचाऱ्याला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच, ६ जुलै रोजी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे रायगडच्या स्थानिक...

जिल्ह्यात 24 तासात 395 पॉझिटिव्ह रुग्ण; 4 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 395 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. तर त्यापूर्वीच्या 30 अशा एकूण 425 रुग्णांची नोंद आहे. एकूण 4...

बार मॅनेजरकडूनच बारमधील ३ लाख ९ हजारांच्या दारूवर डल्ला 

रत्नागिरी:- बिअर बारची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच कर्मचार्‍याने बिअर बारमधून ३ लाख ९ हजार ८८० रूपये किंमतीची दारू चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...

ईडीचा एवढा वापर स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता: खासदार राऊत

रत्नागिरी:- केंद्रातील भाजप सरकारने या 2 वर्षांत ईडीचा जेवढा दुरूपयोग केला आहे, तेवढा स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी थेट...

योजनांच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांचाच खो; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार 

रत्नागिरी:- अधिकारी अनुपस्थिती राहील्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करता येत नाही. ते प्रश्‍न प्रलंबित राहतात. त्या अधिकार्‍यांविरोधात जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सदस्यांनी...

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी:- बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण अधिकाराच्या (आरटीई) नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यात तांत्रिक अडचणी येत...

शिवसेनेकडून शहरातील 1 हजार 799 युवकांना लसीचा पहिला डोस

रत्नागिरी:- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत आणि युवा सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला रत्नागिरी शहरात मोठा प्रतिसाद लाभला. पाच विविध...