अखेर नवव्या दिवशी लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांना मिळाला न्याय
1 ऑगस्टपर्यंत अधिसंख्य पदाचे आदेश मिळणार
रत्नागिरी:-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी टिपणी ठेवण्याची अव्वल कारकून यांना...
अखेर नवव्या दिवशी लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांना मिळाला न्याय
1 ऑगस्टपर्यंत अधिसंख्य पदाचे आदेश मिळणार
रत्नागिरी:-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी टिपणी ठेवण्याची अव्वल कारकून यांना...
रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र साळुंखे यांचे निधन
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र साळुंखे यांचे आज 15 जुलै रोजी सकाळी निधन झाले. कोरोना आजारातून बरे होत असतानाच त्यांना ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव...
ग्रामीण भागात वाढते रुग्ण; कोरोनामुक्त गावांच्या संख्येत घट
रत्नागिरी:-ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने दररोज नवनवीन गावात एखादा बाधित सापडत आहेत. जिल्ह्यात जुलै पहिल्या आठवड्यात एक हजारहून अधिक गावे कोरोनामुक्त होती; मात्र...
रोहा ते वीर दुपदरीकरण चार महिन्यांत पूर्ण
कोरे वेगात धावणार; मार्गाच्या क्षमतेत सुधारणा
रत्नागिरी:-कोकण रेल्वेवरील प्रवास येत्या चार महिन्यानंतर वेगवान तसेच विनाअडथळा होणार आहे. कोरोनामुळे रेंगाळलेले रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरण...
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; राजापूरात नद्यांना पूर, जवाहर चौकाला पाण्याचा वेढा
राजापूर:- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राजापूरात पुन्हा एकदा कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला असून या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा दिला आहे....
भरपावसात देशमुख कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच
रत्नागिरी:- न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण करणार्या विलास देशमुख आणि त्यांच्या कुटुबियांकडे जिल्हा प्रशासनाकडून पाठ फिरवण्यात आली आहे. नऊ दिवस हे कुटूंबिय आणि ऑर्गनायझेशन फॉर...
नैसर्गिक आपत्तीतील धोके टाळण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाला मंजुरी
रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीला चक्रीवादळांचा धोका वाढत चालला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये चार ते पाच वादळांनी किनारपट्टीला तडाखा दिला. भविष्यातील या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी...
सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तीनशेच्या आत; सहाजणांचा मृत्यू
रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 231 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे तीन आणि आताचे तीन अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नव्याने 231 पॉझिटिव्ह रुग्ण...
राजापूर पाठोपाठ चिपळूण तालुक्यात पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
चिपळूण:- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास...












