जरंडेश्वरला दिलेले कर्ज सुरक्षित, नियमांना धरुन
डॉ. तानाजी चोरगे; कर्जविषयक माहिती ‘ईडी’कडे सादर
रत्नागिरी:- जरंडेश्वर शुगर मिल्स कंपनीला केलेला कर्जपुरवठा सुरक्षित असून नियमांचे पालन करुनच 8 कोटी 75 लाखाचे कर्ज वितरीत...
मुसळधार पावसाने रत्नागिरीत अनेक ठिकाणी भूस्खलन
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील गोळप, शिळ-मिरजोळे येथे भूस्खलन झाले असून वेतोशी येथे नदीकिनारी असलेल्या घराची पडवी खचली आहे. तेथील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून...
राजापूरात सांबराच्या शिंगांची विक्री करणार्या दोघांना मुद्देमालासह अटक
राजापूर:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तालुक्यातील उन्हाळे गाडगीळवाडी येथे सांबराची दोन शिंगे विक्रीसाठी आणणार्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये वेंगुले (जि.सिंधुदूर्ग) येथील अनंत त्रिंबक...
जिल्ह्यात 24 तासात 381 पॉझिटिव्ह रुग्ण; 3 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 381 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तीन जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार...
कोकणातील 89 हजार शेतकरी ‘थकबाकीमुक्त’
रत्नागिरी:- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषिपंप वीज धोरण 2020 ला प्रतिसाद वाढत आहे. या धोरणानुसार वीजबिलांच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत...
६२ नर्सेसना देणार २ महिन्याचा पगार
परत सेवेत घेणार ; मंत्री सामंतांचा पुढाकार
रत्नागिरी:- कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या ६२ नर्सिंग कॉलेच्या विद्यार्थिनींचा २ महिन्याचा पगार रखडला होता. आम्ही त्यांचा पगार...
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर नियोजन: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी आरोग्यासह सर्व यंत्रणांची मिळून वॉर रुम तयार...
२१ कोटी भरपाईपैकी ७ कोटी ६० लाख वाटप
तौक्तेतील चक्रीवादळातील हानी
रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळातील २१ कोटी ७० लाख नुकसान भरपाईपैकी आतापर्यंत ७ कोटी ६० लाखाची मदत वाटप करण्यात आली आहे. वादळातील नुकसान भरपाईपैकी अडीच...
रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील पदे अद्याप रिक्त का? उच्च न्यायालयाचा सवाल
रत्नागिरी:- कोरोना काळातील रुग्णांची संख्या पाहता रत्नागिरी आणि कोकणातील इतर तालुक्यांतील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचांऱ्यांची पदं अद्याप रिक्त का? असा प्रश्न मुंबई उच्च...
शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश
रत्नागिरी:- एका शाळेतून दुसर्या शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो; मात्र आता विद्यार्थ्यांना दाखल्याशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने...












