राजापूर अर्जुना नदीत एकजण बुडाला; शोधकार्य सुरू
राजापूर:- राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीत एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. रायपाटण गांगणवाडी येथे ही दुर्घटना घडली. विजय शंकर पाटणे (७० रा. खेड) हे पुराच्या पाण्यात...
शिवसंपर्क अभियानाला अर्ध्या नगरसेवकांसह विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांनी दांडी
ना. सामंत यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची हजेरी
रत्नागिरी:-शिवसेनेतर्फे राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. रत्नागिरी शहरात शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभालाच शहरातील अर्धे नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांनी दांडी मारली. सभागृहातील...
जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक भागात पूरस्थिती
रत्नागिरी:- गेेले सहा दिवस झाले रत्नागिरी जिल्ह्यास पावसाने चांगलेच झाेडपून काढले आहे. बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांना त्रास झाला. काही भागातील भात शेती देखील...
मुंबईत पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील नऊ गाड्यांना फटका
मडगाव जनशताब्दीसह कोचुवेली एक्स्प्रेसही रद्द
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रविवार तसेच सोमवारची जनशताब्दी एकस्प्रेस रद्द करावी लागली तर...
धामापूर बंधार्यात दोन तरुण बुडाले
रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे रविवारी सायंकाळी 4 वा. सुमारास दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने माखजन करजुवे परिसरावर शोककळा पसरली आहे. गेल्या...
जिल्ह्यात 24 तासात 218 पॉझिटिव्ह रुग्ण; 11 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 218 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे 6 आणि 24 तासातील 5 अशा अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. अकरा जणांच्या...
मुसळधार पावसाने रत्नागिरी शहर जलमय; अनेक भागात पाणी साचले
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरात मांडवी, मारुतीमंदिर छत्रपती शिवाजी क्रीडांगणामागे असलेल्या भाजीमार्केटजवळ पाणी भरले होते. घुडेवठार येथे गटारे तुंबली आणि पाणी जवळच्या इमारतीत घुसले....
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत आठवडाभरात प्रतिज्ञापत्रावर माहिती सादर करा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरती बाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने खलील वस्ता यांनी एडवोकेट राकेश भाटकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये मुंबई...
जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरा
महासंघातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरा आणि राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा यासह एकवीस मागण्यांचे...
नियोजनाअभावी रनपच्या अनेक योजना ठप्प होण्याची भीती
माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांचा गंभीर आरोप
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे काम नियोजन शुन्य आणि पालिकेची वाताहत करणारे आहे.पालिकेची नवीन इमारत, सुधारित पाणी योजनेतील वाढीव रक्कम,...












