जिल्ह्यातील पाचपेक्षा कमी पटांच्या शाळांचे होणार समायोजन
पाचपटाच्या 260 शाळा; प्राथमिक चर्चा पूर्ण
रत्नागिरी:- पाचपेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा नुकतीच झाली. जिल्ह्यात 260 शाळा...
रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
दापोली:- शस्त्रक्रिया करताना हलगर्जीमुळे लहान आतड्याला छिद्र पडून जंतुसंसर्ग झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली येथील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. प्रसाद...
जिल्ह्यात दुसर्या लाटेचा प्रभाव ओसरतोय
बाधितांमध्ये घट; जुलैमध्ये पंधरवड्यात साडेसहा हजार बाधित
रत्नागिरी:- मार्च महिन्यात सुरु झालेला दुसर्या लाटेचा प्रभाव जिल्ह्यात ओसरु लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिल, मे, जून...
स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे निधन
रत्नागिरी:- स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले महादेव नारायण वांदरकर यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 106 वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्याचा 106 वा वाढदिवस साजरा करण्यात...
जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत अतिमुसळधार
रत्नागिरी:-जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि संगमेश्वरात नद्यांना पूर आला आहे. आंबा घाटात दरड कोसळली असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी...
जिल्ह्यात 24 तासात 364 पॉझिटिव्ह रुग्ण; 6 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 364 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा...
लसीच्या ऑफलाईन डोसचे अधिकार रनपकडे ठेवा
रनप सभेत ठराव मंजूर
रत्नागिरी:-शहरात कोरोना लसीचे ऑफलाईन डोस देण्याचे अधिकार रनपकडे ठेवा. केंद्रावर लस देताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या. ऑफलाईन लस देताना कोणत्याही एका...
जिल्ह्यात दीड महिन्यातच 50 टक्के पावसाची नोंद
1 हजार 808 मिलीमीटर पाऊस, गतवर्षीच्या तुलनेत 600 मिमी अधिक पाऊस
रत्नागिरी:- दिड महिन्यात जिल्ह्यात १ हजार ८०८ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकुण पावसाच्या...
जिल्ह्यात 1 हजार 229.16 हेक्टरवर आंबा, काजूची लागवड
एमआरईजीएस योजनेला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी:-कोरोना काळात अनेक चाकरमानी कोकणात गावाकडे वळल्यामुळे सलग दुसर्या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) फळबाग लागवडीला चांगला...
गोवा-करमळी येथील बोगद्यात दरड कोसळली; कोकण रेल्वे ठप्प
रत्नागिरी : मुसळधार पावसाचा फटका आता कोकण रेल्वेला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. गोवा-करमळी येथील बोगद्यात दरड कोसळली असून...












