पावसाच्या सरासरीत रत्नागिरी देशात दुसऱ्या क्रमांकावर

रत्नागिरी:- देशात सर्वाधिक पाऊस मेघालयातील चेरापुंजी येथे काेसळताे. त्याखालाेखाल महाबळेश्वरचा नंबर लागताे. मात्र, यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरला मागे टाकले असून, हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१...

वशिष्टी नदीवरील पुलाला भगदाड; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

चिपळूण:- मुसळधार कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला शुक्रवारी पुन्हा दणका दिला असून मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्टी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेला...

मध्यरात्रीनंतर चांदेराईत पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी:- घटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यामुळे काजळी नदीचा रुद्रावतार थांबता थांबेना. जवळपास 30 तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले नव्हते. उलट पाणी...

खेड तालुक्यात मौजे पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळली; काहीजण अडकल्याची भीती

रत्नागिरी:- कालपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने कोसळल्याने...

चिपळूणमधील पूर ओसरण्यास सुरुवात मात्र कोयनेतून पाण्याच्या विसर्गाचा धोका

चिपळूण:- गेले 24 तासात पुराच्या पाण्यात काढल्यानंतर चिपळूणातील पाणी शुक्रवारी सकाळी ओसारण्यास सुरुवात झाली होती. मात्र कोयनातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने त्याचा पुन्हा परिणाम...

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी सात गाड्या रद्द

रत्नागिरी:- वाशिष्टी पुलावरील पाणी कमी न झाल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने आणखी सात गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात मत्स्यगंधा एक्स्प्रेस, सीएसटीएम मंगलूर विशेष, दादर तिरुणवेल्ली...

एअरलिफ्टींगच्या माध्यमातून पुरात फसलेल्याना बाहेर काढणार: पालकमंत्री 

रत्नागिरी:- कोकणावर निसर्गाचे सतत संकट कोसळले आहे. यावेळी अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झाले आहे. चिपळुणची परिस्थिती भयानक असून येथील पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एअरलिफ्टींग करण्याचा निर्णय...

पेढे-कुंभारवाडीत दरड कोसळली; चार घर जमीनदोस्त, तीनजण बेपत्ता

चिपळूण:- चिपळूणात पुराचा हाहाकार उडालेला असतानाच मुंबई-गोवा महामार्गाजवळ पेढे-कुंभारवाडी येथील चार घरांवर दरड कोसळल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामध्ये एका कुटूंबातील दोन महिलांसह दोन...

जिल्ह्यात 24 तासात 280 पॉझिटिव्ह रुग्ण;  7 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. मागील 24 तासात 280 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 जणांच्या...

जिल्हा पोलिस दलाने राबवले ऑपरेशन ‘ऑल आऊट’

रत्नागिरी:- जिल्ह्यात बकरी ईद सण शांततेत पार पडावा, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाने जनजागृतीसह जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविले. १० दिवसांत गुन्हेगारी यादीवरील ४२ हिस्ट्रीशिटर तसेच...