रत्नदुर्ग माउंटेनिअर्सकडून 70 जणांची पुरातून सुटका
रत्नागिरी:- चिपळूणमध्ये महापुराचे पंधरा ते वीस फूट पाणी, पावसाचा जोर, विजेच्या तारा, वाहत येणारे लाकडाचे ओंडके यांचा सामना करत रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले....
चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळेच दुर्घटना: आ. जाधव
रत्नागिरी:- परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम करणार्या कंत्राटदाराने घाटातील चार ते पाच वहाळाच्या मोर्या बुजवून त्याचे पाणी एकाच मोरीमध्ये सोडल्याने घाटाच्या दरीकडील डोंगर घसरल्याने सहा घरे...
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन
रत्नागिरी:- महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते....
चिपळूणच्या पूर परिस्थितीला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार: आ. भास्कर जाधव
चिपळूण:- चिपळूण मध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव...
पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच मदत जाहीर करणार: मुख्यमंत्री
चिपळूणः- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला...
जिल्ह्यात 205 नवे कोरोनाबाधित; आठ रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. मागील 24 तासात 205 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 जणांच्या...
साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेची मुख्यमंत्र्यांना विनवणी
चिपळूण:- "तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू,...
काडी काडी जमा करून गोळा केला संसार, पुरात झाला उध्वस्त
आम्हाला पाणी आणि धान्य द्या - पुरग्रस्तांचा आक्रोश
चिपळूण:- चिपळूण शहराला जवळपास 30 तासांहून अधिक काळ पुराच्या पाण्याचा वेढा होता.. आता पूर ओसरला असला तरी...
पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू
चिपळूण:- पोफळी पंचधारा धनगरवाडी येथील धनश्री सखाराम खरात या १४ वर्षाच्या मुलीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पोफळी टीआरटी मारूती मंदिर परिसरात ही घटना घडली....
जमिनीचा बळजबरीने कब्जा घेण्यासाठी दमबाजी; तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरीतील आंबेकरवाडी येथील जमिनीचा बळजबरीने कब्जा घेण्यासाठी वेळोवेळी जागेत येऊन दमबाजी करणार्या तिघांविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमीन मालकाला धमकावणार्या या...












