नव्या नियमानुसार प्रार्थनास्थळांची दारे बंदच राहणार
मुंबई:- बहुप्रतिक्षित ब्रेक द चेनच्या निर्बंध शिथिलीकरणाचा आदेश मुख्य सचिव सिताराम कुंटे यानी काल सायंकाळी अखेर निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेल्या...
पोसरेतील 16 मृतांच्या नातेवाईकांना दिलेले मदत दुसऱ्याच दिवशी परत नेली
बसपाचा आरोप; दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा
रत्नागिरी:- खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून 17 जण गाडले गेले. त्यात 16 जणांचे मृतदेह सापडले. या मृतांच्या वाचलेल्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते...
1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होण्यावर अनिश्चिततेचे ढग
किनारपट्टी भागात हवामान खराब; खलाशी देखील सापडेना
रत्नागिरी:-शासनाच्या निर्देशाप्रमाणे मासेमारी बंदी कालावधी 1 ऑगस्टपासून संपत असल्यामुळे पर्ससिननेट वगळता अन्य मच्छीमारी नौकांद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे;...
जिल्ह्यात 24 तासात एकही मृत्यू नाही; 256 नवे कोरोनाबाधित
रत्नागिरी:- मागील 24 तासात 256 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना एकही...
चिपळूणमधील महापुराने ओलांडली 100 वर्षांपूर्वीची पातळी
रत्नागिरी:- चिपळूण आणि खेडमधील जलप्रलयाने १०० वर्षांपूर्वीच्या सर्वांत जास्त पुराची पातळी ओलांडली. नैसर्गिक आपत्तीने पाटबंधारे विभागाचाही अंदाज चुकवला असून, पूररेषेच्या रेड लाईनच्या वर दीड ते...
सह्याद्रीत वसलेल्या अनेक गावांना भूस्खलनाचा धोका
उपाध्यक्ष उदय बने यांचा दौरा; स्थलांतराचा मोठा प्रश्न
रत्नागिरी:- सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या गावांमधील परिस्थिती गंभीर आहे. अति पावसामुळे डोंगरांना भेगा गेल्या असून भविष्यात भूस्खलनाची भीती आहे....
भविष्यात प्रॉपर्टी घेताना विचार करावा लागेल
पुरानंतरच्या परिस्थितीने चिपळूणकर बेजार
रत्नागिरी:- या भयानक पूरपरिस्थितीने आमच्यावर काय वेळ आणली. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला रांगेत उभ राहाव लागतं. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ आली....
तुळसणी मुकादम खुनप्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यात गाजलेल्या तुळसणी येथील इप्सान उर्फ राजू मुकादम याला मारहाण करुन त्याच्यावर गरम पाणी ओतून त्याचा खून केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल...
शहर, ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करा:पालकमंत्री
रत्नागिरी:- शहर व ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करा, अशा सूचना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज चिपळूण...
रत्नागिरी- कोल्हापूर महामार्ग आणखी पाच दिवस बंद राहणार
रत्नागिरी:- रत्नागिरी कोल्हापूर एनएच १६६ महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या सेक्शनमध्ये १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे, महामार्गाचे नुकसान झाले आहे, तसेच महामार्गाचा काही भाग...












