सह्याद्रीतील गावांचे जीओलॉजिकल सर्वेक्षण अत्यावश्यक

धोका टाळण्यासाठी भूगर्भ अभ्यासकांचे मत रत्नागिरी:- पोसरे, तळीयेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगातील गावांचे जीओलॉजिकल सर्वेक्षण करून अतिधोकादायक ठिकाणे निश्‍चित करणे काळाची गरज आहे. त्या वाडीवस्तीवर लक्ष...

जलप्रलयात मोबाईल यंत्रणा ठप्प; कामी आला सॅटेलाईट फोन

बचाव, मदतकार्याला झाला फायदा  रत्नागिरी:- जिल्ह्यात जलप्रलयाने होत्याचे नव्हते केले. शेकडो वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शहर आणि गांवामध्ये पाणी भरले.जोडीला जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळून...

जिल्ह्यात केवळ पाच टक्केच मासेमारी नौका समुद्रात

वातावरणाचा धसका; 15 ऑगस्टचा अनेकांचा मुहूर्त  रत्नागिरी:- वेगवान वारे, खवळलेला समुद्र अशा धोकादायक वातावरणाचा सामना करत मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करत आहेत. बिघडलेल्या वातावरणामुळे पाच...

मयतांच्या वारसांच्या बँक खात्यात धनादेश जमा करण्यासाठी ताब्यात

जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण  रत्नागिरी:- पोसरे दुर्घटनाग्रस्त भागातील त्या चार मयतांची घरेच गाडली आहेत. त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा संबंधित तपशील वारसांकडे उपलब्ध नव्हता आणि संबंधीत...

41 वर्षांनी हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; ऑलिम्पिकमध्ये जिंकले ब्रॉन्झ मेडल

टोकयो:- भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने...

ज्येष्ठ नडले अन् मारुती मंदिर गाळ्यांचे दरवाजे उघडले 

मोठ्या बोल्या फिस्कटल्या; विरोधाची घडीदेखील विस्कटली  रत्नागिरी:- सर्वात मोठा गाजावाजा झालेल्या गाळे प्रकरणात आता सार्‍यांनीच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. ७५...

रत्नागिरी जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; जिल्ह्यातील निर्बंध हटवले

रत्नागिरी:- जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याने जिल्ह्यातील कठोर निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांचे आदेश निघताच जिल्ह्यातील सर्व दुकाने खुली झाली आहेत....

जिल्ह्यात 24 तासात 229 नवे कोरोना बाधित; एका मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 229 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 229 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...

आंबा घाट उद्यापासून वाहतुकीस खुला

संगमेश्वर:- २२ जुलैपासून दरड कोसळल्याने तसेच रस्ता खचल्याने बंद असणारा आंबा घाट उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. उद्या (गुरुवार) पासून लहान चारचाकी गाड्या, दुचाकी,...

१ हजार ७०३ नागरिकांना अजूनही निवारा केंद्राचा आसरा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी, महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे बाधित झालेले १ हजार ७०३ नागरिक अजूनही शासकीय निवारा केंद्रांमध्ये आहेत.  बाधित व्यक्तींना सुरक्षित...