आरटीपीसीआर टेस्ट करा नंतरच सेतू कार्यालयात पाऊल ठेवा 

अजब फतव्याने नागरिक मेटाकुटीला  रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट आणा आणि मगच सेतू कार्यालयात या, असा अजब फतवाच रत्नागिरीत काढल्याने...

जिल्ह्यात 24 तासात 171 नवे कोरोना बाधित; 13 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 171 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे यामध्ये 24 तासातील 9 तर यापूर्वीच्या...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात लसीचा पुरवठा वाढवा

ॲड.अनिल परब मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार  रत्नागिरी:- गणपतीच्या सणात कोकणात येणार्‍या चाकरमानी मंडळींचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याचा कोरोना लसीकरणाचा कोटा वाढवून देण्याची...

जिल्ह्यात 109 ठिकाणे धोकादायक; भूवैज्ञानिक सर्वेक्षण

रत्नागिरी:-जुलै महिन्यात सलग मुसळधार पाऊस पडल्यामुळे सह्याद्रीच्या खोर्‍यातील पोसरे, बाऊलवाडी, पेढे, तिवरे, दख्खनमधील गावांसह अनेक ठिकाणी दरडी कोसळून जमिनीला भेगा पडल्या आहेत. जीवीतहानी टाळण्याच्या...

शिष्यवृत्ती परीक्षा सलग दुसऱ्यांदा पुढे ढकलली 

रत्नागिरी:- पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही...

रिफायनरी समर्थकाला सोशल मीडियावर धमकी ; राजापूरात वातावरण तापले

रत्नागिरी:-रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार आता गोवळ परिसरात सुरू झाले आहेत. अशाच एका व्हॉट्स ॲप ग्रुपवरून रिफायनरीचे समर्थन केल्यामुळे नरेंद्र राजाराम जोशी (गोवळ,...

बंद घर फोडून 35 हजारांचे जीवनावश्यक साहित्याची चोरी 

रत्नागिरी:-बंद घराचे लोखंडी ग्रील व कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातून ३५ हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी...

यंदादेखील शिक्षक बदल्यांना मुहूर्त कठीणच?

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहाय्यकांसह अन्य पदांच्या बदल्यांची प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यामधून शिक्षकांच्या बदल्या वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे...

जिल्ह्यात 24 तासात 172 नवे कोरोना बाधित; 10 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 172 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दहा रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 172 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...

रत्नागिरीतील व्यावसायिक, व्यापारी अस्थापना सायंकाळी ७.०० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी: ॲड. पटवर्धन

रत्नागिरी:- लॉकडाऊन नंतर आता कोरोना प्रसार कमी होत असताना व्यापारी अस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी दिली आहे. मात्र...