ग्रामीण भागात घरे बांधताना निसर्गाचे विश्लेषण होणे आवश्यक: ना. सामंत 

रत्नागिरी:- जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक दुर्घटना पाहता यापुढे ग्रामीण भागात घरे बांधताना निसर्गाचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. भविष्यातील परिस्थितीचा अभ्यास अधिकारी व तज्ज्ञांनी करावा, असे प्रतिपादन...

गटारीच्या मुहूर्तावर मच्छीमारांच्या जाळ्यात बोटभर बांगडा 

रत्नागिरी:- हंगामाच्या सुरवातीलाचा वादळसंदृश्य परिस्थितीने मच्छीमारांची निराशा केली; मात्र वातावरण स्थिरावल्यामुळे दोन दिवसात गिलेनटधारक मच्छीमारांना होडी भर बंपर बांगडा मिळू लागला आहे. मिरकरवाडा बंदरातील दोन-चार...

महापुरानंतरही साथीच्या रोगाना अटकाव करण्यात यश

आरोग्य यंत्रणेचे यश; छोट्या बाबींच्याही नियोजनावर लक्ष केंद्रीत रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अभूतपुर्व पावसाने चिपळूण सारख्या शहरात गेल्या शंभर वर्षात आला नव्हता एवढा पूर आला. राजापूर...

एका आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाने 49 मृत्यू

रत्नागिरी:- मागील आठवड्यात जिल्ह्यात १ हजार २०२ कोरोना बाधित सापडले आहेत. जुन, जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात बाधित सापडण्याचे प्रमाणे कमी होऊ लागले आहे; मात्र...

निवडणूक उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह राजापूर, गुहागर तहसीलदार यांच्या बदल्या

रत्नागिरी:-जिल्ह्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह राजापूर आणि गुहागरच्या तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त जागांवरही तहसिलदारांची नियुक्ती शासनाने केली आहे. बदल्यांचे हे...

गटारीचे जोरदार सेलिब्रेशन; चिकन, मटण सेंटरवर मोठी गर्दी

रत्नागिरी:- रविवारी आलेली गटारी रत्नागिरीत जोरदार साजरी करण्यात आली. अनेकांनी यावेळी पार्टीचे नियोजन केले होते. चिकन, मटण आणि मासे खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होती. रत्नागिरीत...

पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात 

रत्नागिरी:- स्वच्छ व शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांचे खासगीकरण करण्यावर शासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. तेथील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या बाह्यस्थ संस्थेमार्फत...

जिल्ह्यात 24 तासात 106 नवे कोरोना बाधित;  7 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर सात रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...

आपत्ती सौम्यीकरणासाठी जिल्ह्याचा जम्बो आराखडा

नवीन २६ धोके निवारा केंद्र, भूमिगत वाहिन्यांचा २०० कोटीचा प्रकल्प रत्नागिरी:- भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती सौम्यीकरणाचा जिल्ह्याचा जम्बो आराखडा प्रशासनाने...

कोरोनापासून प्रवाशांच्या बचावासाठी एसटीला सुरक्षा कवच 

८२६ गाड्यांना अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग रत्नागिरी:- कोरोना महामारीमध्ये एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी लाखो भाविक कोकणात येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी एसटी गाड्यांना अ‍ॅंटिमायक्रोबियल...