कोकणात पुढील पाच दिवस पावसाचे

रत्नागिरी- जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता...

रनप मुख्याधिकारी पदावर तुषार बाबर यांची नियुक्ती

रत्नागिरी:- प्रशांत ठोंबरे यांच्या बदलीमुळे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असणाऱ्या पदावर तुषार बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवस त्यांच्याकडे रनप मुख्याधिकारी पदाचा...

आता हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई:- राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची...

जिल्ह्यात 24 तासात 167 नवे कोरोना बाधित; 14 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 14 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत जि. प. ला 25 लाख 50 हजारांचे अनुदान

रत्नागिरी:-आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला २५ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे ५१ लाभार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात येणार...

जिल्ह्यातील 45 दरडग्रस्त गावांचा तज्ञांकडून अभ्यास 

भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे चार गटात वर्गवारी रत्नागिरी:- जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे दरडग्रस्त ४५ गावांचा अभ्यास करण्यात आला. भूवैज्ञानिक...

रत्नागिरीतील हरचेरी बौद्धवाडीत जमिनीला मोठ्या भेगा; 60 घरांना धोका

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडीत गतवर्षीपासून जमिनीला भेगा गेल्या असून डोंगरातील काही भाग खचला आहे. मागील पावसात त्यात भर पडल्याने येथील ६० घरांना धोका निर्माण झाला...

रनपवर प्रशासक बसणार; निवडणुक दोन महिने पुढे जाण्याची शक्यता?

रत्नागिरी:-कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासनाने खबरदारी बाळगली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, निवडणुकांवर निर्बंध आहेत. याचा फटका रत्नागिरी...

प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन हेच जल जीवन मिशन: सीईओ जाखड

रत्नागिरी:- जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यात राबविण्याबाबत येत आहे....

जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा

रत्नागिरी:-कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या. मात्र राज्य शासनाने सोमवारी 9 ऑगस्ट रोजी निवडणुकांवरील स्थगिती उठवली आहे. रत्नागिरी...