त्या आरोपांमुळे मच्छीमारांची प्रतिमा मलिन झाली

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोणत्याही पर्ससीन नेट मच्छिमार नौका मालकांकडून शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी कधीच आर्थिक अपेक्षा केलेली नाही. उलट तेच आम्ही समस्या...

चिंद्रवली बोगद्याच्या डोंगरावरील भेगा कोकण रेल्वेसाठी धोकादायक नाहीत 

पाहणीनंतर रेल्वे प्रशासनाचा निष्कर्ष  रत्नागिरी:- चिंद्रवली बोगद्याच्या डोंगरावरील भेगा कोकण रेल्वे मार्गाला धोकादायक नसल्याचा निष्कर्ष रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणीनंतर काढण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तेथे लक्ष ठेवण्यात...

जल जीवन मिशनमधून दरडोई किमान 55 लिटर पाणी प्रतीदिन पुरवठा करण्याचे नियोजन: विक्रांत जाधव

रत्नागिरी:- जल जीवन मिशनमधून प्रत्येक कुटुंबाना नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर पाणी प्रतीदिन पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडे तयार करण्याचे...

बाधित शेतकर्‍यांना मदतीच्या नव्या निकषांची प्रतिक्षा

3,392 हेक्टर क्षेत्र बाधित; गाळामुळे जमीनी बनल्या नापिक रत्नागिरी:- जुलै महिन्यातील अतिवृष्टीमध्ये वाशिष्ठी, जगबुडी, भारजा, काजळी, बावनदी, अर्जुना नदी किनारी भागातील 3 हजार 392 हेक्टर शेतजमीनीचे...

रत्नागिरी शहरात दहशतवादविरोधी पथकाची कारवाई; दोघांना अटक

रत्नागिरी:-  बेकायदेशीररित्या इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविणाऱ्या टोळीचा मुंबई एटीएसच्या माहितीमुळे पर्दाफाश करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल...

जिल्ह्यात 24 तासात 173 नवे कोरोना बाधित; 10 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 173 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 10 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  नव्याने 173 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण...

कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जनआशिर्वाद यात्रा

केंद्रीय मंत्री नारायण राणे ९ लोकसभा मतदारसंघात करणार यात्रा रत्नागिरी:- मोदी सरकाराने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशिर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग...

भातशेती नुकसान भरपाई पोटी जिल्ह्याला 40 लाख 

रत्नागिरी:-अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई पोटी शासनाने ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार इतका निधी वाटपास मंजुरी दिली असून रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित ७३५...

शिष्यवृत्तीसाठी १०,५१४ विद्यार्थ्यांची हजेरी

रत्नागिरी:- कोरोनाच्या परिस्थितीमध्येही पाचवी आणि आठवी ची शिष्यवृत्ती परिक्षेला जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनोचे नियम पाळत ठिकठिकाणी व्यवस्थित नियोजन केले गेले. जिल्ह्यातील...

हरचेरी बौध्दवाडी, चिंद्रवली येथील जमीन खचली

डोंगराला भेगा; 9 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना  रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडी व चिंद्रवली येथील जमीन खचली असून भेगाही पडल्या आहेत. धोकादायक असलेल्या भागातील 9 कुटुंबाना तात्काळ...