जिल्ह्यात 24 तासात 6 हजार कोरोना निगेटिव्ह
नव्याने 141 पॉझिटिव्ह रुग्ण तर 15 मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 141 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 15 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात...
कोकण रेल्वे मार्गावर चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्या; उद्यापासून आरक्षण होणार सुरु
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आता पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा...
कापडगाव येथे कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील उतारात पादचाऱ्याला धडक देत त्याच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटनेर चालकाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही...
पानवलनजीक दोन कारची समोरासमोर भीषण धडक; सातजण जखमी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर पानवल येथे दोन कारची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातात 7 जण जखमी झाले असून...
गणेशोत्सवात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी; त्रिसूत्रीवर भर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत....
कोकणात औद्योगिक क्रांती घडवणार: ना. राणे
रत्नागिरी:-कोकणात औद्योगिक क्रांती व्हावी यासाठी मी काम करणार आहे. यापुढे मी अधिकार्यांना घेऊन येईन असे सांगत सिंधुदुर्गात सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर उभं करणार असल्याचं...
जन आशिर्वाद यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याच्या चैनी, पाकिटे लंपास
रत्नागिरी:-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. या जन आशिर्वाद यात्रेत चोरट्यांनी मोठी हातसफाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
जिल्ह्यात नव्याने 14 मृत्यूची नोंद तर 123 पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत असले तरी कोरोनाने मृत्यूची आकडेवारी जैसे थे आहे. नव्याने 123 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 14 मृत्यूची नोंद...
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६३ गाड्या धावणार
रत्नागिरी:- गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये एलटीटी- रत्नागिरी, नागपूर- करमळी, एलटीटी- सावंतवाडी, पनवेल- सावंतवाडी,...
राजकीय गरमागरमीत पोलिसांची भूमिका ठरली महत्वाची; पोलीस अधीक्षकांनी हाताळली कौशल्याने परिस्थिती
रत्नागिरीः- मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याबदल महाड येथील पत्रकार परिषदेत अपशब्द उच्चारल्यामुळे केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या अटकेची कारवाई यामुळे जिल्ह्यातील वातावरण तप्त झाले होते....












