जिल्ह्यात ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १५५ जणांवर तडीपारीच्या हालचाली
रत्नागिरी:- गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी जिल्हा पोलिस दलाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या सुमारे ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली...
जनआशीर्वाद यात्रेत चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी:- भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन लांबवणाऱ्या आणखी ४ जणांना शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री बीड येथून ताब्यात...
जिल्ह्यात मुसळधार कायम! पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेले २ दिवस धो-धो कोसळणार्या पावसामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण, संगमेश्वर, गुहागरमध्ये अनेक भागांत पाणी घुसल्याने पुन्हा...
जिल्ह्यात 24 तासात 66 पॉझिटिव्ह रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 66 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24...
जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 539 घरात होणार बाप्पाचे आगमन
रत्नागिरी:-सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने हा सण शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात यावेळी सुमारे 114 सार्वजनिक व...
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!
गुहागर:-गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने काल मंगळवारी सायंकाळपासून गूढ निर्माण झालं होतं. या जहाजाची लांबी जवळपास १५० फूट इतकी आहे. या जहाजाबाबत...
गणपतीपुळेत पाचशे वर्षांपासून एक गाव एक गणपतीचा गजर
रत्नागिरी:- एक गाव एक गणपती प्रथा गणपतीपुळे आणि परिसरातील गावांमध्ये गेली पाचशे वर्षे पाळली जात आहे. मागील वर्षी पासून कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे या...
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे
ओबीसी संघर्ष समितीचा इशारा
रत्नागिरी:- ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे आरक्षणाबाबत झालेला अन्याय व ओबीसी समाजाच्या समस्यांवर शासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी...
रस्त्यात नाही तर चाकरमान्यांची गावागावात होणार कोरोना चाचणी: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ व चाकरमानी यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. चाकरमान्यांना रस्त्यात थांबवून...
जिल्ह्यात 24 तासात 150 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 150 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24...












